शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धुळे तालुक्यात डाळींब बागा वाचविण्यासाठी आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 13:02 IST

पाणी टंचाईचा फटका : पाण्याअभावी नुकसान; कापडणे परिसरातील शेतकरी हवालदिल

 कापडणे, दि.26- धुळे तालुक्यातील कापडणे व देवभाणे शिवारात पाणी टंचाईमुळे डाळींब बागांना अपेक्षित असलेले पाणी देता येत नसल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. परिणामी, रणरणत्या उन्हात डाळींब बागा कोरडय़ा पडत असून शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्च करून शेतात लागवड केलेल्या डाळींब बागा वाचविण्यासाठी येथील शेतकरी त्यांचा जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत. 

कापडणे व देवभाणे शिवारातील शेतकरी मच्छिंद्र मधुकर माळी, अशोक जिजाबराव देसले, विठ्ठल शंकर देसले, रामकृष्ण मुरलीधर पाटील, संजय युवराज पाटील, उदय धनराज पाटील, सुशील माळी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रमेश माळी, अरूण पुंडलिक पाटील आदी शेतक:यांनी त्यांच्या शेतात डाळींबाची लागवड केली आहे. 
प्रशासनाचे सहकार्य नसल्याने शेतक:यांना फटका 
येथील डाळींब उत्पादक शेतकरी मच्छिंद्र माळी या शेतक:याने देवभाणे शिवारातील गट नं. 70/2 येथील बोअरवेलचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडील त्यांच्या गट क्रमांक 161 शेतातील विहिरीत पाईपलाईनद्वारे आणण्याचे नियोजन केले होते. परंतु, या कामामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील रस्त्यावर खोदकाम करण्यात येणार होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला परवानगी नाकारली. त्यामुळे आता डाळींब बागा वाचविण्याचे आव्हान मच्छिंद्र माळी यांच्यासह इतर शेतक:यांसमोर उभे ठाकले आहे. 
330 झाडे पाण्याअभावी करपली 
कापडणे येथील देवभाणे शिवारात मच्छिंद्र माळी या शेतक:याने 1 हेक्टर जमिनीत डाळींबाची 630 डाळींबाच्या झाडांची लागवड केली होती. परंतु, त्या शेतक:याच्या शेतातील विहिरीतील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे 330 झाडे पाणी टंचाईमुळे करपून गेली आहेत. उर्वरीत 330 झाडे पाणी टंचाईमुळे करपून कोरडली पडल्यामुळे नाईलाजाने त्या शेतक:याला करपलेली डाळींबाचे झाडे उपटून फेकून द्यावे लागले आहे.