शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

धुळे तालुक्यात डाळींब बागा वाचविण्यासाठी आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 13:02 IST

पाणी टंचाईचा फटका : पाण्याअभावी नुकसान; कापडणे परिसरातील शेतकरी हवालदिल

 कापडणे, दि.26- धुळे तालुक्यातील कापडणे व देवभाणे शिवारात पाणी टंचाईमुळे डाळींब बागांना अपेक्षित असलेले पाणी देता येत नसल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. परिणामी, रणरणत्या उन्हात डाळींब बागा कोरडय़ा पडत असून शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्च करून शेतात लागवड केलेल्या डाळींब बागा वाचविण्यासाठी येथील शेतकरी त्यांचा जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत. 

कापडणे व देवभाणे शिवारातील शेतकरी मच्छिंद्र मधुकर माळी, अशोक जिजाबराव देसले, विठ्ठल शंकर देसले, रामकृष्ण मुरलीधर पाटील, संजय युवराज पाटील, उदय धनराज पाटील, सुशील माळी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रमेश माळी, अरूण पुंडलिक पाटील आदी शेतक:यांनी त्यांच्या शेतात डाळींबाची लागवड केली आहे. 
प्रशासनाचे सहकार्य नसल्याने शेतक:यांना फटका 
येथील डाळींब उत्पादक शेतकरी मच्छिंद्र माळी या शेतक:याने देवभाणे शिवारातील गट नं. 70/2 येथील बोअरवेलचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडील त्यांच्या गट क्रमांक 161 शेतातील विहिरीत पाईपलाईनद्वारे आणण्याचे नियोजन केले होते. परंतु, या कामामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील रस्त्यावर खोदकाम करण्यात येणार होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला परवानगी नाकारली. त्यामुळे आता डाळींब बागा वाचविण्याचे आव्हान मच्छिंद्र माळी यांच्यासह इतर शेतक:यांसमोर उभे ठाकले आहे. 
330 झाडे पाण्याअभावी करपली 
कापडणे येथील देवभाणे शिवारात मच्छिंद्र माळी या शेतक:याने 1 हेक्टर जमिनीत डाळींबाची 630 डाळींबाच्या झाडांची लागवड केली होती. परंतु, त्या शेतक:याच्या शेतातील विहिरीतील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे 330 झाडे पाणी टंचाईमुळे करपून गेली आहेत. उर्वरीत 330 झाडे पाणी टंचाईमुळे करपून कोरडली पडल्यामुळे नाईलाजाने त्या शेतक:याला करपलेली डाळींबाचे झाडे उपटून फेकून द्यावे लागले आहे.