शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धुळे जिल्ह्यातील 85 टंचाईग्रस्त गावांना आवर्तनामुळे दिलासा

By admin | Updated: March 25, 2017 16:51 IST

प्रतिसेकंद 400 क्युसेक्स या वेगाने नदीपात्रात प्रतिदिन 35 द.ल.घ.फू. एवढा विसर्ग होणार आहे. मार्च महिन्यासाठी आरक्षित 200 द.ल.घ.फू. पाणी आवर्तनाद्वारे सोडण्यात येणार आहे.

धुळे, दि. 25 : धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीकाठच्या पाणीटंचाई जाणवणा:या गावांसाठी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून बहुप्रतिक्षित पाण्याचे आवर्तन अखेर शनिवारी दुपारी सोडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या 85 गावांना दिलासा मिळाला आहे. प्रतिसेकंद 400 क्युसेक्स या वेगाने नदीपात्रात प्रतिदिन 35 द.ल.घ.फू. एवढा विसर्ग होणार आहे.  मार्च महिन्यासाठी आरक्षित 200 द.ल.घ.फू. पाणी आवर्तनाद्वारे सोडण्यात येणार आहे. शनिवारी कार्यकारी अभियंता के.टी. सूर्यवंशी यांनी आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. दुपारी 12 वाजता जलसंपदा विभागाचे उपअभियंता एस.ओ. पवार, उपअभियंता बी.डी. जाधव, नागेश वट्टे, सहायक अभियंता जी.व्ही. जिरे यांनी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली. पाणी चोरी झाल्यास गुन्हे दाखल करणारपाण्याची चोरी होऊ नये, यासाठी महसूल व पाटबंधारे या दोन्ही विभागांची पथके यावर लक्ष ठेवणार आहे. या संदर्भात संबंधिताविरूद्ध गुन्हादेखील दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिका:यांनी दिले आहेत.