शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

हॉटेल्स बंदमुळे आरोग्यवर्धक फळांच्या आहाराला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 9:38 PM

दर सामान्य : आंबे, कलिंगड, डाळींबसह सफरचंदची मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : उन्हाळ्याला सुरुवात होताच आंबे, टरबूज, डांगर आदी उन्हाळी फळे बाजारात दाखल झाली आहेत. आठवड्याच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांची पावले शहरातील फळ बाजाराकडे वळत आहेत. फळ विक्रीत वाढ झाली असून विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.डाळिंबाचे भाव चांगलेच कडाडले आहेत. आठ दिसांपूर्वी १०० रुपये किलो असलेले डाळिंबाची आता १४० रुपये प्रमाणे विक्री होते आहे. सातारा, सांगली, सांगोला येथून डाळिंबाची आवक होते आहे. द्राक्षांची आवक वाढल्यामुळे त्यांच्या भावात घसरण दिसून येते आहे. १२० रुपये किलो प्रमाणे विकले जाणारे तासगावचे लांब द्राक्ष सध्या ८० ते ते १०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. तर नाशिकच्या गणेश द्राक्षांची ४० ते ६० रुपये प्रमाणे विक्री होते आहे. सफरचंद भाव खात असून २०० रुपयांप्रमाणे त्यांची विक्री होत आहे तर काश्मीर येथून येणारे सफरचंद १०० रुपये किलो प्रमाणे विकले जात आहे.डांगर, टरबूज यांसारखी उन्हाळी फळे बाजारात मोठ्या प्रमाणावर येत आहेत़ छत्तीसगड येथील रायपूर येथून त्यांची आवक होत असून २५ रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. तर नागपूर येथून दाखल झालेले डांगर ३० ते ४० रुपयांना विकले जात आहे. तसेच शहाळ्याच्या किमतीत वाढ झाली आहे.नागपूर व पंजाब येथून संत्र्यांची आवक होत असून ५० ते ६० रुपये किलो प्रमाणे त्यांची विक्री होत आहे. लालबाग व बदाम जातीचे आंबे बाजारात येत आहेत़लॉकडाउनमध्ये माल वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर फळांची आवक वाढली आहे़ दर सामान्य असल्याने ग्राहकांनाही परवडत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे