शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:27 IST

दोंडाईचा : धनगर समाज संघर्ष समितीची मागणी, तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : धनगर समाजाला आरक्षण  मिळेपर्यंत महाराष्ट्रात  मेगा भरती थांबविण्यात यावी, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीने केली आहे. याबाबत दोंडाईचा तहसिल कार्यालयात मंडळ अधिकारी आर.टी. मोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.दोंडाईचा येथील  धनगर समाज संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्टÑात मराठा समाजाला आरक्षण दिले  आहे. त्याचप्रमाणे धनगर समाजाला पण तात्काळ  आरक्षण द्यावे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर  शासनाने मराठा समाजासाठी शासकीय नोकर मेगाभरती थांबवली होती. आता  मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मेगाभरतीस सुरुवात केली जात आहे. धनगर समाजाला आरक्षण  देन्यासंदर्भात   मुख्यमंत्र्यांनी  संकेत दिले आहेत. म्हणून धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मेगाभरती करू नये, भरती झाल्यास धनगर समाजातील तरुण  भरतीपासून वंचित राहणार आहेत, तरुणांचे  मोठे नुकसान होणार आहे. मेगाभरती झाल्यानंतर नवीन भरती लवकर होत नसल्याने   आरक्षणाचा फायदा धनगर समाजातील तरूणांना होणार नाही. त्यामुळे  शासनाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगाभरती करू नये, अशा  मागणीचे निवेदन धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष  सुनिल धनगर, दोंडाईचा शहराध्यक्ष संजय लांडगे, जयवंत बोरसे, पप्पू धनगर, वाल्मिकी धनगर, नरेंद्र बाविस्कर, शैलेश बोरसे, टायगर धनगर, वकील धनगर, सदाशिव भलकार, कृष्णा धनगर, अविनाश धनगर, दिपक काकडे   आदींनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे