शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धुळे जिल्ह्याला खरीपासाठी ४९ हजार क्विंटल बियाणे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:26 IST

गेल्यावर्षापेक्षा १३ हजार क्विंटल जास्त बियाण्याची मागणी

ठळक मुद्देजिल्ह्याचे खरीप क्षेत्र ४ लाख २३ हजार हेक्टरकृषी विभागातर्फे बियाण्याचे नियोजनगेल्यावर्षापेक्षा जास्त मागणी

आॅनलाइन लोकमतधुळे : खरीपाच्या हंगामासाठी जिल्ह्यात ४८ हजार ९७० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यात महाबीजकडून १८ हजार ४२७ तर खाजगी कंपनीकडून ३० हजार ५४३ क्विंटल बियाणे मागितलेले आहे.  गेल्यावर्षापेक्षा यावर्षी १३ हजार २२१ क्विंटल बियाण्यांची जादा मागणी करण्यात आलेली असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.जिल्ह्यात ४ लाख २३हजार  हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते. खरीपाच्या हंगामात कपाशीबरोबरच ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते.खरीपाची लागवड लक्षात घेता कृषी विभागातर्फे बियाण्यांचे नियोजन केले आहे.गेल्या वर्षातर्फे १३ हजार २२१ क्विंटल जास्त२०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामासाठी महाबीज व खाजगी उत्पादकांकडून जिल्ह्याला ३५ हजार ७४९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले होते. यावर्षी खरीपाचे नियोजन लक्षात घेता, कृषी विभागामार्फत ४८ हजार ९७० क्विंटल बियाण्यांची मागणी केलेली आहे. गेल्यावर्षापेक्षा ही मागणी १३ हजार २२१ क्विंटलने जास्त आहे.मागणी करण्यात आलेले बियाणे असेसंकरीत ज्वारी २ हजार १० क्विंटल, सुधारित ज्वारी १२५, संकरित बाजरी २,२८०, सुधारित बाजरी ८४, भात २,४००, मका १४,३२०, तूर १,८०२, मूग ३,२१३, उडीद १,०५३, भुईमुग ४,७००, तीळ १०८, सोयाबीन १६,८७५ क्विंटल. यात धुळे तालुक्यासाठी १०, ६७१, साक्री तालुक्यासाठी १७,५८२, शिंदखेडा तालुक्यासाठी १०,४९९, तर शिरपूर तालुक्यासाठी १०,२१८ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. यापैकी महाबीजकडून १८ हजार ४२७ तर खाजगी कंपनीकडून ३० हजार ५४३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे.