शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धुळयातील दलालांच्या संपत्तीच्या जप्तीची मागणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 14:32 IST

आमदार अनिल गोटे, आदिवासींच्या मेळाव्यात प्रतिपादन

ठळक मुद्दे-दलालांच्या संपत्तीच्या जप्तीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार- उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार-आदिवासींच्या संपत्तीला अ‍ॅट्रोसिटीनुसार संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनात राजकीय दलालांनी आदिवासींची फसवणूक केली आहे़ त्यामुळे त्यांच्या संपत्तीच्या जप्तीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असून आदिवासींच्या न्यायासाठी  उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल गोटे यांनी मेळाव्यात केले़राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व २११ च्या भूसंपादनात आदिवासी नागरिकांच्या कोट्यवधी रूपयांच्या जमिनी राजकीय दलालांनी लाटल्या़ आदिवासींच्या जमिनींची कागदपत्रे तयार करून त्यांच्याकडून स्वाक्षºया करवून घेतल्या़ परंतु अ‍ॅट्रोसिटी कायद्याच्या कलम ३ व ४ नुसार आदिवासींच्या संपत्तीला संरक्षण असल्याने दलालांनी करवून घेतलेली सर्व कागदपत्रे निरर्थक असल्याचे ते म्हणाले़ या मेळाव्याला भिमसिंग राजपूत, संजय बोरसे, नानासाहेब पवार, रवि मालचे उपस्थित होते़  

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे