शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

शिरुड, खोरदड शिवारात पाटचाऱ्यांना आवर्तन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:06 IST

जल पातळी खालावली : पाण्याअभावी पिके पिवळू पडू लागली

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुड : रब्बी हंगामातील विविध पिके भरण पोषणाच्या अंतिम टप्प्यात असून या पिकांना गिरणा धरणांतर्गत पांझण डाव्या कालव्याच्या पाटचारी क्रमांक ५, ६ व ७ मधून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिरुड व खोरदड शिवारातील शेतकºयांनी केली आहे.धुळे तालुक्यातील शिरुड व खोरदड शिवातील शेती सिंचनासाठी दरवर्षी गिरणा धरणांतर्गत पांझण डाव्या कालव्याद्वारे पाटचारी क्रमांक ५ ते ७ द्वारे जानेवारी ते मे महिनाअखेर अनेक आवर्तने सोडली जातात. तथापि, यावर्षी जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत पाण्याचे एकही आवर्तन अद्याप सोडण्यात आलेले नाही.सद्यस्थितीत शिरुड आणि खोरदडच्या शेतकºयांनी रब्बी हंगामात ज्वारी, बाजरी, गहु, हरभरा, भुईमूग मका अशा विविध पिकांची लागवड केली आहे. अद्यापपर्यंत शेतकºयांनी विहिरीच्या पाण्यावर पिके जगवली. मात्र, आता विहिरी आटत आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे रब्बी पिके सुकून पिवळी पडू लागली आहेत. पिके भरण पोषणाच्या अंतिम टप्प्यात आहे. या स्थितीत पुरेसे पाणी मिळाले नाही तर उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे.त्यामुळे पाटबंधारे विभागास पाणी आवर्तन सोडण्याबाबत कार्यवाही व्हावी. या पाटचाºयांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी शेताच्या बांधावरच पाणी आवर्तनाचे शासकीय शुल्क देण्यासाठी तयार असल्याचेही म्हटले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे