शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

शिरुड, खोरदड शिवारात पाटचाऱ्यांना आवर्तन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:06 IST

जल पातळी खालावली : पाण्याअभावी पिके पिवळू पडू लागली

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुड : रब्बी हंगामातील विविध पिके भरण पोषणाच्या अंतिम टप्प्यात असून या पिकांना गिरणा धरणांतर्गत पांझण डाव्या कालव्याच्या पाटचारी क्रमांक ५, ६ व ७ मधून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिरुड व खोरदड शिवारातील शेतकºयांनी केली आहे.धुळे तालुक्यातील शिरुड व खोरदड शिवातील शेती सिंचनासाठी दरवर्षी गिरणा धरणांतर्गत पांझण डाव्या कालव्याद्वारे पाटचारी क्रमांक ५ ते ७ द्वारे जानेवारी ते मे महिनाअखेर अनेक आवर्तने सोडली जातात. तथापि, यावर्षी जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत पाण्याचे एकही आवर्तन अद्याप सोडण्यात आलेले नाही.सद्यस्थितीत शिरुड आणि खोरदडच्या शेतकºयांनी रब्बी हंगामात ज्वारी, बाजरी, गहु, हरभरा, भुईमूग मका अशा विविध पिकांची लागवड केली आहे. अद्यापपर्यंत शेतकºयांनी विहिरीच्या पाण्यावर पिके जगवली. मात्र, आता विहिरी आटत आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे रब्बी पिके सुकून पिवळी पडू लागली आहेत. पिके भरण पोषणाच्या अंतिम टप्प्यात आहे. या स्थितीत पुरेसे पाणी मिळाले नाही तर उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे.त्यामुळे पाटबंधारे विभागास पाणी आवर्तन सोडण्याबाबत कार्यवाही व्हावी. या पाटचाºयांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी शेताच्या बांधावरच पाणी आवर्तनाचे शासकीय शुल्क देण्यासाठी तयार असल्याचेही म्हटले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे