शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
IND vs SA 2nd Test : पंतनही गमावला टॉस! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
3
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
4
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
5
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
6
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
7
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
8
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
9
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
10
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
11
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
12
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
13
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
14
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
15
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
16
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
17
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
18
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
19
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिरुड, खोरदड शिवारात पाटचाऱ्यांना आवर्तन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:06 IST

जल पातळी खालावली : पाण्याअभावी पिके पिवळू पडू लागली

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुड : रब्बी हंगामातील विविध पिके भरण पोषणाच्या अंतिम टप्प्यात असून या पिकांना गिरणा धरणांतर्गत पांझण डाव्या कालव्याच्या पाटचारी क्रमांक ५, ६ व ७ मधून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिरुड व खोरदड शिवारातील शेतकºयांनी केली आहे.धुळे तालुक्यातील शिरुड व खोरदड शिवातील शेती सिंचनासाठी दरवर्षी गिरणा धरणांतर्गत पांझण डाव्या कालव्याद्वारे पाटचारी क्रमांक ५ ते ७ द्वारे जानेवारी ते मे महिनाअखेर अनेक आवर्तने सोडली जातात. तथापि, यावर्षी जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत पाण्याचे एकही आवर्तन अद्याप सोडण्यात आलेले नाही.सद्यस्थितीत शिरुड आणि खोरदडच्या शेतकºयांनी रब्बी हंगामात ज्वारी, बाजरी, गहु, हरभरा, भुईमूग मका अशा विविध पिकांची लागवड केली आहे. अद्यापपर्यंत शेतकºयांनी विहिरीच्या पाण्यावर पिके जगवली. मात्र, आता विहिरी आटत आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे रब्बी पिके सुकून पिवळी पडू लागली आहेत. पिके भरण पोषणाच्या अंतिम टप्प्यात आहे. या स्थितीत पुरेसे पाणी मिळाले नाही तर उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे.त्यामुळे पाटबंधारे विभागास पाणी आवर्तन सोडण्याबाबत कार्यवाही व्हावी. या पाटचाºयांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी शेताच्या बांधावरच पाणी आवर्तनाचे शासकीय शुल्क देण्यासाठी तयार असल्याचेही म्हटले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे