शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

Vidhan sabha 2019: उमेदवारांविषयी उत्सुकता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 13:12 IST

विधानसभा निवडणूक। उमेवारी अर्जांसाठी आता उरले अवघे चार दिवस

धुळे : राज्य विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान आघाडी व युतीतर्फे अधिकृत जागावाटप तसेच उमेदवारीबाबत अधिकृत घोषणाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे या विषयी सर्वत्र मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. तर सलग दोन दिवसांच्या सुटीमुळे अर्ज दाखल करण्यासाठी आता उमेदवारांच्या हाती अवघे चार दिवस उरले आहेत.पहिल्या दिवशी ५५ अर्ज वितरितविधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवार प्रसिद्ध झाली असून ४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. पहिल्या दिवशी केवळ अर्ज वितरित झाले. एकही अर्ज दाखल झाला नाही.अर्ज भरण्यासाठी आठवडाभराची मुदत असली तरी या दरम्यान तब्बल तीन सुट्या येत आहेत. २८ रोजी चौथा शनिवार व २९ रोजी रविवारची सुटी आहे. तर २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासकीय कार्यालयांना सुुटी असणार आहे. त्यामुळे या दिवशी निवडणुकीचे कोणतेही कामकाज होणार नसल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्या मुळे अवघे चार दिवस उरतात.उमेदवारीच्या घोषणेकडे लक्षदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडी आणि भाजपा व शिवसेना युती यांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा न झाल्याने उत्सुकता कायम आहे. घटस्थापनेचा मुहुर्त पाहून नावे जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष घोषणेकडे लागले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे