शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

ग्रामीण भागात कोरोना सुसाट, ना कॅान्टॅक्ट ट्रेसिंग,ना आयसोलेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST

शिरपूर तालुक्यात मंगळवारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ८०६ पर्यंत पोहचली असून त्यात ५०० रूग्णांवर उपचार केले जात आहेत़ ...

शिरपूर तालुक्यात मंगळवारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ८०६ पर्यंत पोहचली असून त्यात ५०० रूग्णांवर उपचार केले जात आहेत़ ८१ जणांचा बळी गेला असून ४ हजार २२५ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहेत़ ग्रामीण भागात २ हजार ३१ व शहरी भागात २ हजार ७७५ अशी रूग्ण संख्या आहे़ ग्रामीण भागात २५ व शहरात ५६ असे एकूण ८१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे़ ग्रामीण भागात आढळून आलेले २७५ रूग्ण आपआपल्या घरीच तर ५७ रूग्णांवर रूग्णालयात उपचार केले जात आहेत़

जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून आरोग्य विभागाची टिम आता कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी कमी पडू लागली आहे़ गतवर्षापेक्षा दुसºया लाटेची परिस्थिती गंभीर झाली असून कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर प्रशासनाला पडला आहे़ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होत असल्यामुळे या कारणाने आरोग्य विभागावर मोठा ताण आला आहे.

n ग्रामीण व आदिवासी भागात कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत़ मात्र त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे ते रूग्ण दवाखान्यात दाखल होत नाही़

n घरीच ते उपचार करतात़ मात्र असे रूग्ण घरी न थांबता गाव-पाड्यावर फिरतांना दिसत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़

n बाधितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामस्तरीय कमिटी नियुक्ती करण्यात आली आहे़

n त्यात सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल, तंटामुुक्त समितीचे अध्यक्ष,आरोग्यसेवक, यांचा समावेश असतांना देखील बाधित रूग्णांवर यांचे नियंत्रण नाही़.

गत काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे़ सकाळपासून उपजिल्हा रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत़ सध्या चाचण्यांवरही व लसीकरणावर भर देण्यात आला आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसात रूग्णसंख्या कमी होईल़

- डॉ. प्रसन्न कुळकर्णी,

तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरपूर