शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उमेदवारी अर्ज माघारीसाठी मनधरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST

आरक्षण ५० टक्केपेक्षा जास्त असल्याने, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या १५ व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या ३० ...

आरक्षण ५० टक्केपेक्षा जास्त असल्याने, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या १५ व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या ३० सदस्यांचे सदस्यत्व रद्द झालेेले आहे. या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीला ९ जुलै रोजी स्थगिती दिली होती. तोपर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करून त्यांची छाननीही झाली होती. पोटनिवडणुकीचा फक्त अर्ज माघारीचा हा शेवटचाच टप्पा शिल्लक आहे १५ गटांसाठी १०७ तर ३० गणांसाठी १८५ उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत.

दरम्यान, पोटनिवडणुकीतही भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीतही अनेकजण अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून आपले भाग्य अजमावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अपक्षांच्या उमेदवारीमुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता गृहित धरून काही राजकीय पक्षांनी या अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघार घ्यावी यासाठी त्यांची मनधरणी सुरू केलेली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घातलेल्या या सादेला अपक्ष उमेदवार किती प्रतिसाद देतात हे २७ सप्टेंबर रोजीच समजणार आहे.