शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

उमेदवारांनी संक्रांतीला गोड गोड बोलून मागितली मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी १५ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. पहिल्या टप्प्यात ...

जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी १५ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. पहिल्या टप्प्यात उमेदवार व त्याच्या समर्थकांनी गावातील प्रत्येक वॉर्डावॉर्डात जाऊन जाऊन प्रचाराची मोहीम राबविली होती. मात्र प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना पॅनलप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारत प्रचाराची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर अनेक गावांमध्ये उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शनाचे दर्शन घडविले.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची मुदत संपली होती. शुक्रवारी मतदान असल्याने, उमेदवारांना व त्यांच्या समर्थकांना एक दिवसाचा अवधी मिळाला होता. त्यातच गुरुवारी मकरसंक्रांत हा वर्षातील पहिल्या सणाची पर्वणीच्या संधीचा सदुपयोग करून घेतला. अनेकांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत छुप्या पद्धतीने प्रचार केला. मात्र यात आपल्याकडून कुठल्याही प्रकारचे निवडणूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली. दरम्यान ग्रामीण भागात निवडणुकीमुळे रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू असल्याचे दिसून आले.