शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

शिरपूरला शिसाकासाठी शेतकºयांचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:30 IST

१२ किमी होते अंतर : मोर्चेकरांना पोलिसांनी थांबविल्याने उडाला गोंधळ

ठळक मुद्देमोर्चेकरी वाडी येथे पोहचल्यानंतर चेअरमन माधव पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर मोर्चेकºयांना पोलिसांनी थांबविले़ त्यावेळी अर्धातास गोंधळ सुरू होता़ चेअरमनच्या घरापर्यंत मोर्चा नेवू द्यावा अशी भूमिका मोर्चेकरांनी घेतल्यानंतर वातावरण तंग झाले़ चेअरमन पाटील यांच्या घरासमोर बंदोबस्त होता़

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद आहे, तो सुरू व्हावा; या मागणीसाठी शिसाका चेअरमन राहत असलेले १२ किमी अंतरावरील वाडी गावापर्यंत सर्वपक्षीय १० बैलगाड्या असलेला मोर्चा वाजत-गाजत मंगळवारी दुपारी काढण्यात आला़ दरम्यान, मोर्चकºयांना चेअरमन यांच्या घराजवळ  पोलिसांनी अडविल्यामुळे तेथे अर्धा तास गोंधळ झाला होता. शहरातील बाबुराव वैद्य मार्केटपासून मोर्चा दुपारी ४ वाजता सुरूवात झाली़ मोर्चा मेनरोड मार्गाने पाचकंदिल चौक, वाघाडीमार्गे वाडी येथे राहत असलेले कारखान्याचे चेअरमन माधव आनंदराव पाटील यांच्या गावापर्यंत काढण्यात आला़   मोर्चात भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, तालुका प्रभारी डॉ़ जितेंद्र ठाकूर, दिलीप लोहार, अशोक श्रीराम, अ‍ॅडग़ोपाल राजपूत, मोहन पाटील, नगरसेवक राजेंद्र गिरासे,    मयूर राजपूत, अ‍ॅड़ अमित जैन, नगरसेवक रोहित रंधे, सेनेचे भरतसिंग राजपूत, राजू टेलर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, ईश्वर बोरसे, मिलिंद पाटील, अरूण धोबी, प्रमोद पटेल, चेतन पाटील यांच्यासह शेतकरी विकास फाऊंडेशन, युवा शेतकरी मंच, ऊस उत्पादक व कामगार आदी सहभागी झाले होते़  डॉ़ जितेंद्र ठाकूर यांनी गेल्या ६ वर्षापासून साखर कारखाना बंद आहे़ केवळ २६ कोटी रूपयांसाठी कारखाना बंद राहतो, हे दुर्दैव आहे़ आता मात्र २ कोटी रूपये देवू अशी वल्गना त्यांच्याकडून केली जात आहे़ यावेळी अ‍ॅड़अमित जैन, राहुल रंधे व तुषार रंधे, अशोक श्रीराम यांनीही मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड़ गोपाल राजपूत यांनी मोर्चेच्या उद्देशाबाबत माहिती दिली़ 

टॅग्स :DhuleधुळेShirpurशिरपूर