शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अपघातात दोघे जीवलग मित्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:19 IST

शिरपूर : भावेर येथील रहिवाशी, खाजगी कामासाठी धुळ्याला गेले होते

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील कुरखळी फाट्यानजिक रस्ता ओलांडत असतांना एका भरधाव वेगाने येणाºया कारने दुचाकी गाडीला जोराने धडक दिल्याने तालुक्यातील भावेर येथील दोघे जीवलग मित्रांचा अपघातात जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली़ही घटना शुक्रवार १४ रोजी संध्याकाळी ५़३० ते ६ वाजेच्या सुमारास कुरखळी फाट्यानजिक असलेली हॉटेल स्वागत समोर घडली़शिरपूर तालुक्यातील भावेर येथील संजय भिका धनगर (४५) व राजेंद्र चुनिलाल धनगर (४७) हे दोघे जीवलग मित्र असल्यामुळे खाजगी कामासाठी ते धुळ्याला गेले होते़ काम आटोपून ते गावाकडे परत येत असतांना मार्गावरील कुरखळी फाट्यानजिक असलेली हॉटेल स्वागत त्यांचे आप्तजण मोहन धनगर यांनी चालविण्यासाठी घेतल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी ते गेले होते़ मात्र हॉटेल चालकांनी त्यांना जेवणाचा आग्रह केल्यानंतर तेथून जेवन करून बाहेर निघाल्यानंतर रस्ता ओलांडत असतांना धुळ्याकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने येणाºया एका कारने दुचाकी गाडीला जब्बर धडक दिली़ धडक एवढी जब्बरदस्त होती की दुचाकी गाडीवरील दोघे स्वारांचा जागीच मृत्यु झाला़ घटनेचे वृत्त कळताच आमदार अमरिशभाई पटेल यांचे स्वीय सचिव अशोक कलाल, मार्केट कमिटी सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, नगरसेवक चंदनसिंग राजपूत, भाजपाचे शहराध्यक्ष हेमंत पाटील, हेमराज राजपूत, भावेरचे सरपंच लहु गुजर, अ‍ॅडग़ोपालसिंग राजपूत, कल्याणसिंग राजपूत, रामचंद्र ठाकरे, हिंमतराव धनगर, अरमान पटेल, महेमुद पटेल, पिंप्रीचे संजय धनगर आदींनी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली़मयत संजय धनगर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, मुलगी असा परिवार आहे तर राजेंद्र धनगर यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे़ दोघांची अंत्ययात्रा आज १५ रोजी सकाळी १० वाजता काढली जाणार आहे़ दरम्यान या घटनेची माहीती कळताच गावात शोककळा पसरली होती़ 

टॅग्स :Dhuleधुळे