शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कांदा पीकावर करपा रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:28 IST

रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हवालदिल

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात कांदा पिकावर करपा रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विभागाने उपाययोजना सुवचाव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मालपूरसह परिसरात कांदा उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. यावर्षी सुरुवातीच्या पाणी टंचाईमुळे कांदा उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने यावर्षी कांदा लागवड केली. हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. अशावेळी कांदा रोप टाकून कांदा लागवड केली आहे. सध्या बाजारात देखील बºयापैकी भाव सुरू असल्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र अचानक करपा या रोगाचे कांद्यावर आक्रमण झाल्यामुळे पुन्हा शेतकºयांच्या स्वप्नांवर पाणी फिरताना दिसून येत आहे.येथील कांद्याच्या परतीच्या तसेच सततच्या पावसाचा देखील मोठा फटका बसला आहे. अशाही परिस्थितीत येथील शेतकºयांनी योग्य रासायनिक खतांची मात्रा व महागडे नामांकीत कंपनीचे किटक नाशके, बुरशी नाशकांची फवारणी करुन कांदा पात चांगली वाढीस लागवल व कांद्याची पात जमल्यास कांदा चांगला पोसला जातो असा येथील शेतकºयांचा अनुभव आहे. मात्र या करपा रोगामुळे होत्याचे होताना दिसून येत आहे.आता पावसाने चांगली उघडीप दिली असून उन्हाचे प्रमाण देखील योग्य आहे. अशावेळेला कांद्याचे पाणी तोडून या योग्य वातावरणामुळे जमलेल्या पाताचा रस खाली उतरुन कांदा पोसला जाणार होता. मात्र या करपामुळे संपूर्ण पात करपून वाकडी-तिकडी होत असल्यामुळे याचा कांदा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. अगदी हातातोंडाशी घास आलेला असताना हे संकट उभे राहिल्यामुळे येथील शेतकºयांना कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची खुप गरत आहे.यावर्षी खरीपातले कडधान्य पीक सुरुवातीच्या पावसाच्या अंतरामुळे वाया गेले तर भुसारातील बाजरी-ज्वारी, मका आदी पिके येथे २० जुलैच्या सुरु झालेल्या अखंड सतत तसेच परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे कणसावरच कोंब फुटून सडून गेली तर कापसाचे यावर्षी येथे मोठे क्षेत्रफळ दिसून येत असून संपूर्ण कापूस भिजून गेला आहे. या कापसाला ओल्याव्याचे कारण व्यापारी सांगून मातीमो भावाने खरेदी करतात शिवाय मजुरी देखील जास्त लागत असून घरात देखील साठवता येत नसल्यामुळे मजुरी व भागभांडवलाचा खर्च वजा जाता हातात येथील शेतकºयांच्या काहीच शिल्लक रहात नसल्यामुळे संपूर्ण मदार कांदा पिकावर होती व बाजारातील आजचा भाव बघता खूप उमेद बाळगत असताना या करपा रोगाच्या आक्रमणामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला असून कृषी विभागाने येथे भेट देऊन शेतकºयांना उपाययोजना सुचवाव्यात, अशी येथील शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे