शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

धुळे जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतक-यांच्या अर्जांची पडताळणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:17 IST

प्रतीक्षा : जिल्ह्यातील राष्टÑीयकृत बॅँकेच्या ७ हजार १९१ शेतकºयांना लाभ

ठळक मुद्देकर्जमाफीसाठी अर्ज करणा-या शेतक-यांपैकी २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार आहेत. त्यांच्या खात्यात ६८ कोटी ७२ लाख १६ हजार ९४६ इतकी रक्कम जमा झाली. उर्वरीत ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे आहे. त्या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ५० कोटी २२ लाख रुपये रक्कम जमा केली आहे. दरम्यान, कर्जमाफीसाठी अर्ज करणा-या ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही; अशा शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी सुरू असून अर्ज पडताळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी १८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार २०२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर उर्वरीत शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय गठीत समितीमार्फत सुरू आहे. अर्ज पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान, कर्जमाफीचा लाभ घेणाºया शेतकºयांपैकी  २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार आहेत; तर ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे शेतकरी आहेत. राज्य शासनाने शेतकºयांसाठी  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकदीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रुपयांवरील शेतकºयांना एकवेळ समझोता योजना लागू केली होती. तसेच २०१५-२०१६, २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमित परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषीत केले होते. २००९- २०१० ते २०१५-२०१६ या कालावधित कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील. त्यांना या वरील योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. 

५५ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत राज्य शासनाने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  जिल्ह्यात ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी ५५ हजार ५०३ शेतकºयांनी अर्ज करूनही त्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत केवळ ३२ हजार २०२ शेतकºयांच्या बॅँक खात्यात ११७ कोटी ९४ लाख १६ हजार ९४६ रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत शेतकºयांच्या अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्यामुळे या अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय गठीत केलेल्या समितीतर्फे सुरू आहे. या समितीने आतापर्यंत अनेक अर्ज रद्द ठरविल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, समितीने  नेमके किती अर्ज रद्द ठरविले? याची अधिकृत माहिती प्रशासनाकडे अद्याप प्राप्त झालेली नाही.