शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

अक्कलपाडा आवर्तनाचा १०० गावांना फायदा होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 11:45 IST

२०० दलघफू पाणी  : धुळे, शिंदखेड्यासह अमळनेर तालुक्यातील गावांचा प्रश्न सुटणार

ठळक मुद्देआवर्तनाचा तीन तालुक्यांना फायदा२०० दलघफू पाण्याचे आवर्तन सुटेलबंधाºयांच्या एकेका फळीचे वजन सुमारे ९० किलोपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पांझरा नदीकाठावर पाणीपुरवठा योजना असलेल्या १०० पेक्षा जास्त गावांना अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून लवकरच सुटणाºया आवर्तनाचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने धुळे पाटबंधारे विभागाला आदेश दिले असून साक्री तालुक्यातील पुनर्वसित तामसवाडी गावाजवळ असलेल्या बंधाºयाच्या फळ्या काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून बुधवारी किंवा गुरूवारी प्रकल्पातून २०० दलघफू पाण्याचे आवर्तन सुटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणाºया आवर्तनाचे पाणी शिंदखेडा तालुक्यातील मुडावदपर्यंत पोहचणे अपेक्षित असते. तेथे पाणी पोहचले की ते आवर्तनाचे यश मानले जाते. कारण मुडावद हे आवर्तनाचे शेवटचे गाव आहे. तेथून पुढे गेल्यानंतर तेथे पांझरा व तापी या दोन नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणी पांझरा ही तापी नदीत विलीन होते. त्यामुळे आवर्तनाचे पाणी पुढे गेल्यास तापी नदीत पोहचणार असते. त्यामुळे मुडावद येथील के.टी. वेअर बंधाºयात पाणी पोहचले की अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन थांबविले जाते. या पाण्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष १०० पेक्षा जास्त गावांना फायदा होतो. त्यातील ९० गावे धुळे जिल्ह्यातील तर १०-१५ गावे जळगाव जिल्ह्यातील असतात, असे सूत्रांनी सांगितले. धुळे व शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी पांझरा नदीकाठी आहेत.   दरवर्षीच होते कसरत अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडावयाचे असल्यास सर्वप्रथम नदीपात्रातील बंधाºयांच्या फळ्या काढल्या जातात. या बंधाºयांच्या एकेका फळीचे वजन सुमारे ९० किलोपर्यंत असते. त्यामुळे बंधाºयातील फळ्या काढण्यासाठी मोठी  कसरत करावी लागते.