शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

टाकळी येथील दोन दिवसांपासून शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 04:34 IST

मुख्याध्यापकाची बदली रद्द करावी, या मागणीसाठी परंडा तालुक्यातील टाकळी येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोरा (जि. उस्मानाबाद) : मुख्याध्यापकाची बदली रद्द करावी, या मागणीसाठी परंडा तालुक्यातील टाकळी येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही शाळा बंदच ठेवण्यात आली.येथे १ ली ते ६वीपर्यंत शाळा असून, १११वर पटसंख्या आहे़ यंदा वाढीव ७वीच्या वर्गाला मान्यता मिळाली आहे़ शाळेची गुणवत्ता वाढविण्यासह मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी तत्कालीन मुख्याध्यापक सुमंत उमाप यांनी शिक्षक, ग्रामस्थांसोबत घेऊन मोठे काम केले आहे़मात्र, चालू शैक्षणिक वर्षात मुख्याध्यापक उमाप यांची बदली झाल्याची माहिती मिळताच पालकांनी या बदलीला विरोध दर्शविला़