शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

आठवलेंचा इरादा पक्का,लोकसभेसारखे विधानसभेतही रिपाइं महायुतीसोबतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 13:31 IST

राज्यात भाजप-सेना महायुतीला किमान ३७ ते ३८ जागा मिळतील.

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-सेना महायुतीला किमान ३७ ते ३८ जागा मिळतील. आगामी विधानसभा निवडणूकही एकत्रच लढण्याचे ठरले आहे. त्यामुळे याही निवडणुकीत आम्हीच सत्तेवर येऊ, असा ठाम विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खा. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

दुष्काळ पाहणीसाठी रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा. आठवले म्हणाले, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थापाड्या म्हटले नाही. मागील पाच वर्षात मोदी सरकारने बरीच कामे केली आहेत. जनतेने आणखी पाच वर्ष सेवा करण्याची संधी दिल्यास अपूर्ण कामे पूर्ण करतील, असे म्हटले होते. परंतु, प्रसारमाध्यमांनी माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. भाजप-शिवसेना महायुतीने लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढविली. 

२०१४ च्या तुलनेत यावेळी तीन-चार जागा कमी झाल्या तरी आम्ही किमान ३७ ते ३८ जागा जिंकू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणूकही भाजप-सेनेने एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. महायुतीमध्ये रिपाइं, रासप, शिवसंग्राम आदी मित्रपक्ष सोबत असतील. त्यामुळे याही निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळणार नाही. महायुतीच पुन्हा सत्तेत येईल, असे मत त्यांनी मांडले. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी या गावाला भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रश्न जाणून घेतले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेvidhan sabhaविधानसभाlok sabhaलोकसभा