शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

आठवलेंचा इरादा पक्का,लोकसभेसारखे विधानसभेतही रिपाइं महायुतीसोबतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 13:31 IST

राज्यात भाजप-सेना महायुतीला किमान ३७ ते ३८ जागा मिळतील.

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-सेना महायुतीला किमान ३७ ते ३८ जागा मिळतील. आगामी विधानसभा निवडणूकही एकत्रच लढण्याचे ठरले आहे. त्यामुळे याही निवडणुकीत आम्हीच सत्तेवर येऊ, असा ठाम विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खा. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

दुष्काळ पाहणीसाठी रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा. आठवले म्हणाले, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थापाड्या म्हटले नाही. मागील पाच वर्षात मोदी सरकारने बरीच कामे केली आहेत. जनतेने आणखी पाच वर्ष सेवा करण्याची संधी दिल्यास अपूर्ण कामे पूर्ण करतील, असे म्हटले होते. परंतु, प्रसारमाध्यमांनी माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. भाजप-शिवसेना महायुतीने लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढविली. 

२०१४ च्या तुलनेत यावेळी तीन-चार जागा कमी झाल्या तरी आम्ही किमान ३७ ते ३८ जागा जिंकू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणूकही भाजप-सेनेने एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. महायुतीमध्ये रिपाइं, रासप, शिवसंग्राम आदी मित्रपक्ष सोबत असतील. त्यामुळे याही निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळणार नाही. महायुतीच पुन्हा सत्तेत येईल, असे मत त्यांनी मांडले. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी या गावाला भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रश्न जाणून घेतले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेvidhan sabhaविधानसभाlok sabhaलोकसभा