शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महागाई कमी करून जनतेला दिलासा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

उमरगा : इंधनाच्या सततच्या दरवाढीमुळे शेतकरी, व्यापारी, कामगार, तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे छावा संघटनेच्या वतीने ...

उमरगा : इंधनाच्या सततच्या दरवाढीमुळे शेतकरी, व्यापारी, कामगार, तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे छावा संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध नोंदवित महागाई तत्काळ कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

उपविभागीय अधिकाऱ्यांना गुरुवारी हे निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, सततच्या इंधन दरवाढीमुळे व महागाईमुळे जगणे मुश्कील झाले असून, काम धंदे नसल्याने व नोकऱ्या गेल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कोरोना महामारीत वैद्यकीय खर्चात मोठ्या प्रमाणावर लूट झाली असून, व्यापाऱ्यांना संचारबंदीचे नियम पाळून व्यवसाय करता येत नाही. असे असतानाही सरकार मात्र वेगवेगळ्या बहाण्याने दंडाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची लूट करत आहे. त्यातच आता महागाईने कळस गाठला आहे. सरकारने ही महागाई नियंत्रणात आणावी अन्यथा छावा संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने, पृथ्वीराज चव्हाण, रंजित बिराजदार, वजीर शेख, नागेश सगर, चंद्रकांत मुगळे, संजय राठोड, शुभम माने, पवन बिराजदार, महेश लोखंडे, आयान शेख, स्वप्नील शिंदे, चाँद फकीर, अग्नेश सगर, चाँद मकानदार, पिंटू राठोड, राम दुर्गे, कृष्णा जमादार आदी उपस्थित होते.