शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

खाजगीकरणाविरोधात टपाल कर्मचारी संपावर

By सूरज पाचपिंडे  | Updated: August 10, 2022 15:06 IST

कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी, तसेच एका वारसास अनुकंपा भर्तीवर खात्यात नोकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

उस्मानाबाद : खाजकीकरण बंद करावे, यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेने बुधवारी एकदिवशीय देशव्यापी संप पुकारला होता. जिल्ह्यातील शेकडो टपाल कर्मचारी संपात सहभागी झाल्याने टपाल विभागाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. 

   डाक मित्र योजना व कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून टपाल खात्याच्या खाजगीकरणाचे धोरण थांबवावे, बचत बँक योजनेचे आयपीपीबीमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव रद्द करावा, नवी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त जागा भरण्यात याव्यात, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी, तसेच एका वारसास अनुकंपा भर्तीवर खात्यात नोकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

संपामध्ये अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव कॉम्रेड महेश वाघमोडे, अध्यक्ष बाळासाहेब कदम, सुरेश जगदाळे, भीमराव पाटील, अमोल भोसले, गणेश गुरव, संतोष भोसले, विष्णू सुरवसे आदी कर्मचारी सहभागी होते. संपामुळे पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा, आधार सेवा, बँकींग सेवा ठप्प होती. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस