शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षीच्या पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:37 IST

कळंब -विमा कंपन्या आणि सरकारची मिलिभगत असल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नसल्याचा आरोप करून हा प्रकार थांबवून मागील वर्षीच्या नुकसानीचा ...

कळंब -विमा कंपन्या आणि सरकारची मिलिभगत असल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नसल्याचा आरोप करून हा प्रकार थांबवून मागील वर्षीच्या नुकसानीचा त्वरित पीकविमा द्यावा. तसेच यावर्षी हेक्टरी २५ हजार रुपये शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी कळंब तालुका वंचित बहुजन आघाडीने राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पीक विमा कंपनी व सरकारने शेतकऱ्यांकडून विम्याचे हप्ते भरून घेतले मात्र पिकांच्या नुकसानीची भरपाई देताना ७२ तासांची अट घातली आहे. शेतकरी आधीच नुकसानीने त्रस्त असताना अशा अटी लादून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित रहावे लागत आहे. २०१९ व २०२० मध्ये शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानही झाले. मात्र अटीचे कारण देऊन शेतकऱ्यांना विमा दिला नाही. हा प्रकार टाळूवरचे लोणी खाण्यासारखा असल्याचे वंचितने या निवेदनात म्हटले आहे. यंदाही जवळपास पावसाने १ महिन्याचा खंड दिल्याने ८० टक्के पिके वाळून गेली आहेत. २० टक्के पिकांचा उतारही कमी येणार आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची तसेच मागील पीकविमा मंजूर करून तोही देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्याची मागणी वंचितने या निवेदनात केली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष राजाभाऊ मळगे, जिल्हा निरीक्षक प्रा. अरविंद खांडके, अरुण गरड, इंद्रजित गायकवाड, रसूल खान, कुंदन कांबळे, नितीन कांबळे, सचिन गवळी, परमेश्वर कसबे, प्रवीण ताकपिरे आदींच्या सह्या आहेत.