शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:21 IST

या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील उपचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़

ठळक मुद्देसंतप्त जमावाची रुग्णालयावर चालडॉक्टर हजर नसल्याचा आरोप 

उस्मानाबाद : येथील जिल्हा रुग्णालयात जुनोनी येथील एकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला़ यानंतर संतप्त जमाव जिल्हा रुग्णालयावर चाल करून गेला़ पोलिसांनी तातडीने रुग्णालय गाठून जमावाला शांत केले़ या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील उपचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़

उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी येथील एक ५० वर्षीय व्यक्ती उस्मानाबाद श्हरातील जुना बस डेपो भागात वास्तव्यास आहेत़ काही दिवसांपूर्वी लक्षणे दिसून आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ येथे त्यांचा गुरुवारीच स्वॅब पाठविण्यात आला़ दरम्यान, त्यांच्यावर कोविड वार्डात उपचार सुरु होते़ अहवाल येण्यापूर्वीच शुक्रवारी रुग्णालयातच मृत्यू झाला़ मयताच्या नातेवाईकांनी ही बाब त्यांच्या नातेवाईकांना कळविली़ उपचाराची गरज होती तेव्हा एकही डॉक्टर याठिकाणी उपस्थित नव्हते, असा आरोप त्यांनी केला़ त्यामुळे संतप्त झालेले शेकडो नागरिक जिल्हा रुग्णालयात धावून आले़ 

रुग्णास आॅक्सिजनची गरज असताना त्यांना ते पुरविण्यात आले नाही़ स्थिती गंभीर झाल्यानंतर डॉक्टरांचा शोध घेतला असता, ड्युटीवरील डॉक्टर याठिकाणी हजर नव्हते़ कर्मचाऱ्यांकडूनही कोणती मदत झाली नसल्याचा आरोप हे नातेवाईक करीत होते़ गोंधळ वाढण्यापूर्वीच पोलीस उपाधीक्षक मोतीचंद राठोड यांच्यासह शहर ठाण्याचे पथक हजर झाले़ त्यांनी नातेवाईकांना शांत केले़ रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात देण्याविषयी प्रक्रिया सुरु होती़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़राज गलांडे यांचा भ्रमनध्वनी बंद होता़ अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ़ डीक़े़ पाटील यांचाही संपर्क होऊ शकला नाही़

डॉक्टर हजर नसल्याचा आरोप जुनोनी येथील रुग्णावर उपचार झाले नसल्याने व वार्डात डॉक्टर हजर नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे़ जमावाला रीतसर तक्रार करण्यास सांगितले आहे़ यानंतर सर्वजण शांत झाले.- मोतीचंद राठोड, पोलीस उपाधीक्षक, उस्मानाबाद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद