शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्याचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विरोधी पक्षाने विडा उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 19:12 IST

तेव्हाच्या विराेधकांकडून राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य या दाेन बाबींमध्ये गल्लत केली जात नव्हती.

ठळक मुद्देमाजी मंत्री संजय राठाेड यांनी व्यक्त केली खंतसकाळी उठून पहावं लागतं आज काेणाचा नंबर ?

उस्मानाबाद : सध्याच्या विराेधी पक्षाने एखाद्याचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे दरराेज सकाळी उठून आज काेणाचा नंबर आहे हे पहावे लागते, अशी खंत माजी वनमंत्री संजय राठाेड यांनी रविवारी व्यक्त केली.

उस्मानाबाद दाैऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या राजकीय संक्रमणाचा काळ आहे. या संक्रमणाचा मी पहिला बळी ठरलाे. यापूर्वीही राज्यात विराेधी पक्ष हाेते. मात्र, तेव्हाच्या विराेधकांकडून राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य या दाेन बाबींमध्ये गल्लत केली जात नव्हती. परंतु, सध्याच्या विराेधी पक्षाची भूमिका एखाद्याचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलल्यासारखी आहे. अशा स्वरूपाचे चित्र राज्यात पहिल्यांदाच पहावयास मिळत आहे. एखाद्याविषयी राजकीय सुडाची भावना इतका खालचा स्तर गाठेल, असे कधी वाटले नव्हते. माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीवर आराेप हाेताे. मात्र, चाैकशीतून सत्य बाहेर येण्याअगाेदरच आराेपी ठरविले जाते. हा अधिकार विराेधकांना दिला काेणी, असा सवालही माजी वनमंत्री राठाेड यांनी उपस्थित केला.

राज्य मागास आयाेगाला अधिकार द्या...ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी आवश्य असलेला इम्पिरिकल डेटा केंद्राकडे आहे. केंद्र सरकार हा डेटा देणार नसल्याचे सर्वाेच्च न्यायालयात सांगते. त्यांना डेटा द्यायचाच नसेल तर किमान असा इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे अधिकार तरी राज्य मागास आयाेगाला दिले पाहिजेत, अशी मागणी माजी वनमंत्री राठाेड यांनी केली.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडOsmanabadउस्मानाबाद