शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

धोंड्याच्या महिन्यात सोन्याची अंगठी दिली नाही म्हणून छळ; विवाहितेने आयुष्य संपवलं

By बाबुराव चव्हाण | Updated: August 25, 2023 21:39 IST

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विवाहित तरूणी सुमन हिने बालाजी नगर भागातील आपल्या राहत्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली

उमरगा (जि. धाराशिव) -धाेंडे ताटात एक ताेळ्याची साेन्याची अंगठी व कार घेण्यासाठी दाेन लाख रूपये माहेरहून घेऊन यावेत म्हणून सासरच्यांनी केलेला छळ असह्य झाला. सततच्या जाचाला कंटाळून विवाहित तरूणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे उमरगा शहरातील बालाजीनगर परिसरात घडली.

सुमनचा विवाह उमरगा येथील अमोल अशोक काळे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळीने कार घेण्यासाठी माहेरहून दाेन लाख रूपये घेऊ ये, म्हणून तगादा लावण्यास सुरूवात केली. पैशासाठीचा हा छळ असह्य झाला असतानाच धाेंडे ताटात एक ताेळे वजनाच्या सुवर्ण अंगठीसाठीही जाचहट केला जावू लागला. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विवाहित तरूणी सुमन हिने बालाजी नगर भागातील आपल्या राहत्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली, अशी फिर्याद मयत सुमनचे वडील व्यंकट माणिक दुधभाते यांनी उमरगा पाेलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरून पती अमोल अशोक काळे, दीर अक्षय अशोक काळे, सासरा अशोक काळे, सुनिता अशोक काळे, गोकर्णा बनसोडे व आजी सासू कस्तुरबाई अशा सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी