शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

महिलेवर सामुहिक अत्याचार प्रकरणी चौघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 19:16 IST

महिलेवर सामुहिक अत्याचार केल्या प्रकरणातील तीन आरोपींना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तर एकाला २७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़

उस्मानाबाद : महिलेवर सामुहिक अत्याचार केल्या प्रकरणातील तीन आरोपींना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तर एकाला २७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ ही घटना तालुक्यातील बेंबळी शिवारात २६ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती़

याबाबत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आशिष कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील एक महिला २६ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास गावच्या शिवारातील शेतात शौचास गेली होती़ त्यावेळी चौघांनी सामुहिक अत्याचार, अनैसर्गिक कृत्य करून मारहाण केल्याची फिर्याद पीडित महिलेने बेंबळी पोलीस ठाण्यात दिली होती़ पीडितेच्या फिर्यादीवरून विष्णू हरिदास डाके (२१), धनंजय योगीराज रसाळ (२१), बालाजी विलास कांबळे (२०), दादासाहेब भाऊराव जानराव (२१) या चौघांविरूध्द बेंबळी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़

या प्रकरणाचा सपोनि किरण दांडगे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणाची विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर.औटी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली़ या प्रकरणात ११ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. या प्रकरणात समोर आलेले पुरावे व अ‍ॅड़ आशिष कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांनी आरोपी विष्णू डाके, बालाजी कांबळे, दादासाहेब जानराव यांना प्रत्येकी २२ वर्षे सक्तमजुरी व ५२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ तर आरोपी क्रमांक दोन धनंजय रसाळ यास २७ वर्षे सक्तमजुरी व ५४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावल्याचे अ‍ॅड़ कुलकर्णी यांनी सांगितले़