शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

पीक विम्यासाठी धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी जमिनीत गाढून घेतले

By बाबुराव चव्हाण | Updated: March 1, 2023 12:19 IST

जनहित शेतकरी संघटना आक्रमक; प्रत्येकवेळी सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. परंतु, आजवर आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.

धाराशिव : पीकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान देण्याच्या बाबतीत राज्य सरकारकडून वेळकाढूपणाचे धाेरण स्वीकारले जात असल्याचा आराेप करीत बुधवारी साेनेगाव येथे संतप्त शेतकर्यांनी स्वत:ला जमिनीमध्ये गाढून घेत आंदाेलन केले. या आंदाेलनाचे नेतृत्व जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमाेल जाधव यांनी केले.

पीक विमा भरूनही शेतकर्यांना हक्काची भरपाई मिळाली नाही. एवढेच नाही तर अतिवृष्टीमुळे पिकाचे अताेनात नुकसान झाले. या नुकसानीच्या अनुदानाचा पत्ता नाही. प्रत्येकवेळी सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. परंतु, आजवर आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. संबंधित प्रश्नाच्या अनुषंगाने वेळाेवेळी आंदाेलनेही केली. मात्र, त्याचाही सरकारवर काहीच परिणाम झाला नाही, असा आराेप करीत बुधवारी धाराशिव तालुक्यातील साेनेगावात संतप्त शेतकर्यांनी स्वत:ला छातीपर्यंत जमिनीत गाढून घेत आंदाेलन केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सरकारवर हल्लाबाेल केला. दरम्यान, यानंतरही न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू, अशी भूमिकाही जाधव यांनी आंदाेलनावेळी मांडली.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबादCrop Insuranceपीक विमा