शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

उस्मानाबादेत नापिकी व कर्जामुळे शेतकरी दांम्पत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 12:23 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील आढाळा येथील एका शेतकरी दांम्पत्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

कळंब (उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्ह्यातील आढाळा येथील एका शेतकरी दांम्पत्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

कळंब तालुक्यातील आढाळा येथील शेतकरी शिवाजी अंबादास वायसे (वय ५५) व त्यांची पत्नी धोंडूबाई वायसे (वय ५०) यांची आढाळा-बहुला रस्त्यालगत शेती आहे़ या शेतीतील एका झाडास या दोघांनीही आज पहाटेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यात नापिकी व कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. मयत शिवाजी वायसे यांच्या नावे १ हेक्टर २० आर तर धोंडूबाई वायसे यांच्या नावे १ हेक्टर ३० आर शेती आहे़ तर यावर बँक आॅफ इंडियाचे १ लाख रुपयांचे कर्ज आहे़ सततची नापिकी अन् कर्जामुळे या आत्महत्या झाल्याची चर्चा आहे़.