शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

उस्मानाबाद जिल्ह्यातील ७ सर्कलमध्ये अतिवृष्टी; मंगरूळ मंडळात सर्वाधिक १५० मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 17:03 IST

दीर्घ विश्रांतीनंतर गुरूवारी रात्री जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. मागील चोवीस तासांत ७ मंडळांमध्ये (सर्कल) अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

उस्मानाबाद : दीर्घ विश्रांतीनंतर गुरूवारी रात्री जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. मागील चोवीस तासांत ७ मंडळांमध्ये (सर्कल) अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये सर्वाधिक १५० मिलीमीटर पाऊस पडला. पावसाअभावी धास्तावलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

खरीप पिके जोमात असतानाच वरूणराजाने दडी मारली. जवळपास महिनाभरापासून पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीनसारखी नगदी पिके धोक्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. असे असतानाच बुधवारी चार वाजल्यानंतर रिमझीम पावसाला सुरूवात झाली. रात्री आठ वाजेनंतर पावसाने जोर धरला. पावसाची ही रिपरिप आज दुपारी बाजरा वाजेपर्यंतही सुरूच होती. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत  ४७.५८ मिलीमीरट पाऊस पडला आहे. सात मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव मंडळात ९७ मिमी, नळदुर्ग ८०, मंगरूळ १५०, इटकळ १२५, तुळजापूर ६७, उमरगा तालुक्यातील ८१ आणि भूम तालुक्यातील भूम मंडळामध्ये ६८ मिमी पाऊस कोसळला. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबाद