शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

अपेक्षा होती ८०० कोटींच्या विम्याची मिळाले ४०७ कोटी; आढेवेढे घेत विमा कंपनी झाली अखेर तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 23:41 IST

विमा कंपनीने नुकसान मान्य करून प्रति हेक्टरी १३ हजार ते १६ हजार ५०० रुपयेपर्यंत भरपाई देण्यास सुरुवात केली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टी व पावसाचा खंड, अशा विचित्र निसर्गयोगाने यावेळी शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यात विमा कंपनीने प्रचंड आढेवेढे घेत अखेरीस ४०७ कोटी रुपये भरपाई देण्याचे निश्चित करून त्याचे वितरण सुरू केले आहे. प्रत्यक्षात ही भरपाई ८०० कोटींच्या घरात असणे अपेक्षित असल्याचा दावा लोकप्रतिनिधींनीनी केलेला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी यंदा विचित्र निसर्गयोगाचा अनुभव घेतला. आधी पावसाचा दीर्घ खंड व नंतर अतिवृष्टी. या दोन्ही प्रतिकूल स्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, विमा कंपनी हे नुकसान मान्य करण्यास तयार नव्हती. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या रेट्यामुळे कंपनी अखेर तयार झाली. विमा कंपनीने नुकसान मान्य करून प्रति हेक्टरी १३ हजार ते १६ हजार ५०० रुपयेपर्यंत भरपाई देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात ही भरपाई जवळपास ८०० कोटींच्या घरात मिळणे अपेक्षित आहे. 

दरम्यान, कंपनीने ३ लाख ४२ हजार४२२ शेतकऱ्यांना पत्र ठरवून त्यांना ४०६.९९ कोटी रुपये विमा मंजूर केला आहे. त्याचे वितरणही सुरू असून, २४९.३५ कोटी रुपये बँकांकडे वर्ग केल्याचे विमा कंपनीने कळविले आहे.

सेना खासदार, आमदारांचा आक्षेप...सेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी या भरपाईवर आक्षेप घेतला आहे. समाजमाध्यमात त्यांनी रात्री उशिरा केलेल्या पोस्टनुसार भरपाई निम्मीच मिळाल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी केंद्र शासनाच्या एका नोटिफिकेशनला जबाबदार धरले असून, खासदारांनी याबाबत संसदेत तर आमदारांनी न्यायालयीन लढा लढण्याचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी