शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

तुळजापूर तालुक्यात विहिरीत आढळला वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:15 IST

शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

तामलवाडी ( उस्मानाबाद ) : तुळजापूर तालुक्यातील दहिवडी शिवारातील विहिरीत एका ६२ वर्षीय वृध्द शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला़ ही घटना बुधवारी मध्यरात्री समोर आली असून, या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील शेतकरी आण्णासाहेब रंगनाथ गाटे (वय-६२) हे बुधवारी शेतात गेले होते़ गावातीलच विलास गाटे यांच्या विहिरीतील पाण्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास आण्णासाहेब गाटे यांचा मृतदेह आढळून आला़ गाटे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे़ मयत शेतकऱ्याचा मुलगा संतोष गाटे (रा.दहिवडी) यांनी गुरूवारी तामलवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली़ या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण हे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद