शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

लिहिते व्हा ! नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अ‍ॅप’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 04:13 IST

इंटरनेटच्या विश्वात मराठी भाषेची उपलब्धता नसल्यामुळे तरुणाई जोडली जात नाही अशी ओरड कायम होताना दिसते.

संत गोरोबा काका साहित्य नगरी (उस्मानाबाद) : इंटरनेटच्या विश्वात मराठी भाषेची उपलब्धता नसल्यामुळे तरुणाई जोडली जात नाही अशी ओरड कायम होताना दिसते. मात्र, त्याकरिता विविध पातळीवर प्रयत्न होताना दिसत आहे. अशाच स्वरूपाचा काहीसा वेगळा उपक्रम ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एका अ‍ॅपद्वारे आणला आहे. ज्याची माहिती नवोदित लेखकांना दिली जातहोती.‘# नवी लेखणी’ या उपक्रमात लेखकांना संबंधित अ‍ॅपच्या माध्यमातून कथा, कविता आणि कथामालिका लिहिण्याची संधी मिळणार आहे. सदरील ‘हॅशटॅग’ वापरून साहित्य लिहिणाऱ्या प्रत्येकाला संबंधित अ‍ॅपकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी ३१ जानेवारी पर्यंतची मुदत आहे.याखेरीज, ‘# मी_मराठी’ हा हॅशटॅग वापरून प्रेम कथा, प्रेम कविता आणि निसर्ग कविता यांची स्पर्धाही आयोजित केली आहे. या माध्यमातून येणाºया नवसाहित्यातून १४ फेब्रुवारी रोजी सर्वोत्कृष्ट साहित्यकृती निवडण्यात येणार आहे.अ‍ॅप संदर्भात गणेश शिंदे यांनी सांगितले की, इंग्रजी भाषा इंटरनेटवर सहज उपलब्ध होते. सदरील अ‍ॅपवर १९ हजार ११२ लेखकांचे दीड लाख प्रकाशित साहित्य ५० लाखांहून अधिक वाचक वाचत आहेत.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन