शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सलग दुसऱ्या दिवशीही तरूणाने संपवले जीवन

By बाबुराव चव्हाण | Updated: January 20, 2024 16:23 IST

पाेलीस भरतीची तयारी करीत करणाऱ्या २२ वर्षीय तरूणाने मृत्यूला कवटाळले.

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी काेणीही आपले जीवन संपवू नये, असे आवाहन मनाेज जरांगे पाटील वारंवार करीत आहेत. मात्र, दुसरीकडे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी कळंब तालुक्यातील हळदगाव येथील पाेलीस भरतीची तयारी करीत करणाऱ्या २२ वर्षीय तरूणाने मृत्यूला कवटाळले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शाेककळा पसरली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात संघर्ष सुरू आहे. परंतु, सरकारने अद्याप आरक्षणाच्या बाबतीत ठाेस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारी मुंबईकडे कूच केली आहे. असे असतानाच दुसरीकडे जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी वाशी तालुक्यातील बावी येथील राजकुमार लहू शिंदे या तरूणाने खिशात चिठ्ठी ठेवून आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलले.

या घटनेला चाेवीस तास लाेटण्यापूर्वीच कळंब तालुक्यातील हळदगाव येथील पाेलीस भरतीची तयारी करणाऱ्या केवळ २२ वर्षीय प्रतीक रंजित सावंत या तरूणाने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या केली. याही तरूणाने खिशात चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. संघर्ष करूनही आरक्षण मिळत नसल्याने मी माझे जीवन संपवित आहे. आता तरी सरकारने दखल घ्यावी’’, असा ‘त्या’ चिठ्ठीत मजकूर आहे. या घटनेमुळे हळदगावावर शाेककळा पसरली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOsmanabadउस्मानाबाद