शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचं बिंग फुटलं; पतीनं कुटुंबासह थेट पोलीस स्टेशन गाठलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 12:22 IST

नवऱ्यानं पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार; एकूण ८ जणांविरोधात पोलिसांनी नोंदवला गुन्हा

कानपूर: उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पनकी येथे वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्यानं त्यांच्या तृतीतपंथीय मुलीचा विवाह शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी लावून दिला. लग्नाच्या पहिल्या रात्री हा प्रकार तरुणाच्या लक्षात आला आणि दाम्पत्याचं भांडं फुटलं.

पत्नी तृतीयपंथी असल्याचं लक्षात येताच घरात वाद झाला. त्यानंतर लग्न करून सासरी आलेली तरुणी तिच्या माहेरी निघून गेली. या प्रकरणी तरुणानं काकादेव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तृतीयपंथी पत्नी, सासू-सासरे आणि लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाविरोधात तरुणानं तक्रार नोंदवली आहे. एकूण ८ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.'तो' रेल्वे अपघातात दगावल्याचं सांगत ११ वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी घेतली नोकरी; आता 'तो'च जिवंत परतला

शास्त्री नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या पियूषचा विवाह २८ एप्रिल २०२१ रोजी झाला. तरुणी तृतीयपंथी असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना होती. मात्र यानंतरही विजय नगरमध्ये राहणाऱ्या सत्यदेव चौधरींनी लग्नासाठी मध्यस्थी केली. लग्नानंतर सत्य परिस्थिती समोर येताच कुटुंबाला एकच धक्का बसला. आता तुम्हाला दाखवतोच! न्याय न मिळाल्यानं वीज कर्मचाऱ्यांनी कनेक्शन कापलं; पोलीस स्टेशन अंधारात

आपण लग्न करण्यास तयार नव्हतो. पण कुटुंबियांनी जबरदस्तीनं विवाह लावून दिला, असं तरुणीनं सांगितलं. पोलखोल होताच तरुणी माहेरी निघून गेली. फसवणूक झाल्यानं पियूषनं ८ जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सल्ला घेतला जात आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला तरुणाची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर तरुणानं पत्नीचे वैद्यकीय अहवाल आणले. ते पाहून पोलिसांचा त्याच्यावर विश्वास बसला. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.