शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हत्या करून पसार झालेल्या दोन  आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 07:56 IST

Crime News: दोन अनोळखी जोडप्यांना बहुत रात हुई है । यहा क्यू रूके हो घर पे जाओ, असे बोलल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादीचा मित्र सुनील सोनावणे याच्यावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला.

ठाणे : मफतलाल कंपनीतील मोकळ्या जागेत बसलेल्या दोन जोडप्यांना दोघांनी एवढ्या रात्री इथे काय करत आहात, घरी जा, असे सांगितल्याने त्याचा राग या दोघा मुलांना आला व त्यांनी रागाच्या भरात सुनील सोनावणे यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली, तर त्यांचा मित्र नरेशबाबू यालाही गंभीर जखमी करून पळ काढला होता. परंतु अवघ्या २४ तासांत या हत्येतील फरार आरोपी विक्रम पटवा (२४, रा भास्करनगर, कळवा आणि मोहम्मद उस्मान रहमान शाह (२५, रा. भास्करनगर, कळवा) या दोघांना कळवा पोलिसांनी अटक केली.कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास मफतलाल कंपनीच्या कम्पाऊंडमध्ये असलेल्या हनुमान मंदिराजवळील नारळाच्या झाडाजवळ मोकळ्या जागेत यातील फिर्यादी व त्याचे मित्र सुनील सोनावणे यांनी सदर ठिकाणी बसलेल्या दोन अनोळखी जोडप्यांना बहुत रात हुई है । यहा क्यू रूके हो घर पे जाओ, असे बोलल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादीचा मित्र सुनील सोनावणे याच्यावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. तर फिर्यादीसही चाकू मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणात आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार दोन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्यातील विक्रम पटवा व मोहम्मद उस्मान यांची नावे सांगितले. परंतु त्यांची माहिती अपूर्ण असल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.