शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

आधी केरळ, आता कर्नाटक..२ राज्य पण तस्करीची कहाणी सारखीच; राजकीय कनेक्शननं संशय वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:17 IST

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने तस्करीशी जोडल्या गेलेल्या मंत्र्‍याचे नाव उघड करावे अशी मागणी भाजपाने केली आहे

नवी दिल्ली - तेच सोनं, तीच तस्करी आणि दुबई कनेक्शन...५ वर्षापूर्वी केरळमध्ये सोने तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. तेच आता कर्नाटकात होताना दिसत आहे. केरळमध्येही तत्कालीन नेत्यांभोवती संशयाचं वादळ होते, आज पुन्हा नेत्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. कर्नाटकातील कन्नड अभिनेत्री रान्या राव तस्करी प्रकरणी चर्चेत आली आहे. रान्या रावला ३ मार्च रोजी दुबईच्या सोने तस्करी आरोपात बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून तब्बल १५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे ज्याची किंमत १२.५६ कोटी इतकी आहे.

तपासात रान्याचे राजकीय कनेक्शन समोर आले आहे. रान्याच्या फोनमध्ये अनेक नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सापडले. त्यात सध्याचे आणि माजी मंत्र्‍यांचाही समावेश आहे. या प्रकरणाचा डीआरआय तपास करत असून इतक्या प्रभावशाली लोकांसोबत रान्याचा संपर्क कसा, या संपूर्ण संघटित नेटवर्कचं संभाव्य कनेक्शन तपासलं जात आहे. 

भाजपाचा दावा काय?

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने तस्करीशी जोडल्या गेलेल्या मंत्र्‍याचे नाव उघड करावे अशी मागणी भाजपाने केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणात समोर आलेल्या मंत्र्‍यांच्या नावाचा खुलासा करावा. रान्याने ३० हून अधिक वेळा परदेश दौरा केला, इथं परतल्यावर तिला प्रोटोकॉल दिला होता. एक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी म्हणून रान्याला विमानतळावर पोलीस एस्कॉर्टसह स्पेशल ट्रिटमेंट मिळाली आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष बीवाय विजेयद्र यांनी सांगितले. रान्या राव आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची मुलगी आहे. रान्या रावला तपासातून सूट दिले होती म्हणजे ती मंत्र्‍यासह अनेक दिग्गजांच्या संपर्कात होती हे दिसून येते. हवाला ऑपरेटर, सोने तस्करी करणारे माफिया, आमदार आणि माजी मंत्री हे सर्व यात सहभागी आहेत. या सर्वांची नावे जाहीर केली पाहिजेत अशी मागणी भाजपाने केली. 

दरम्यान, या प्रकरणाशी निगडीत राजकीय कनेक्शनची चौकशी करायला हवी. या घोटाळ्याची तुलना भाजपाने केरळातील अशाच प्रकरणाशी केली. ५ जुलै २०२० रोजी केरळच्या तिरूवनंतपुरम विमानतळावर अधिकाऱ्यांनी ३० किलोहून अधिक सोने असलेली बॅग पकडली होती. यात १५ कोटीहून अधिक सोने होते. याचा तपास केला असता स्वप्ना सुरेश, संदीप नायर यांना बंगळुरूत अटक करण्यात आली. तपासात या सोने तस्करांच्या टोळीला राजकीय वरदहस्त असल्याचं समोर आले. या प्रकाराने केरळमधील सत्ताधारी वामपंथी सरकार वादात सापडलं होते.  

टॅग्स :GoldसोनंSmugglingतस्करी