शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

कर्जत-खांडस गावातील एकाची हत्या; ११ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 01:46 IST

पाण्याची पाइपलाइन टाकण्यावरून झाला होता वाद

नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस येथे नळपाणी योजनेची पाइपलाइन टाकण्याच्या कामात अडथळा ठरत असलेल्या एका ४९ वर्षीय व्यक्तीची ऐनघर कुटुंबातील सदस्यांनी मिळून निर्घृण हत्या केली आहे आणि ते जंगलात पळून गेले होते. पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात याप्रकरणी ११ जणांना अटक केली असून, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण कर्जत तालुका हादरला आहे.

कर्जत तालुक्यातील खांडस गावात नळपाणी योजनेचे पाइपलाइन टाकण्यावरून शिवाजी पाटील यांनी हरकत घेतली होती. या ठिकाणी आपल्याला घर बांधायचे असून पाइपलाइन टाकू नका, अशी सूचना पाटील यांनी केली. त्यामुळे पाइपलाइनचे काम करणाऱ्या ऐनकर कुटुंबाला याचा राग आला. या सर्वांनी ४ मे रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमवली आणि पाइपलाइन टाकायला हरकत घेणारे शिवाजी पाटील यांना मनोहर ऐनकर, जनार्दन ऐनकर, विठ्ठल ऐनकर, प्रकाश ऐनकर, बाळाराम ऐनकर आणि पुंडलिक ऐनकर यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण सुरू असताना विलास ऐनकर याने लोखंडी टिकावाच्या साहाय्याने तर मच्छींद्र ऐनकर यांनी फावड्याने शिवाजी गोविंद पाटील यांच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली. कैलाश ऐनकर आणि जगदीश ऐनकर या दोघांनी चाकूने शिवाजी पाटील यांच्या छातीवर आणि पोटावर वार केले आणि शेवटी गणेश ऐनकर याने डोक्यात तलवारीने घाव घातला आणि सर्व जण फरार झाले.

या मारहाणीमुळे शिवाजी पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना त्यांचे वडील गोविंद पाटील यांनी मुलाला उचलून खांडस येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेले; परंतु प्रचंड रक्तस्रावामुळे खांडस प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, पनवेलकडे जाताना रस्त्यातच शिवाजी यांचा मृत्यू झाला.आरोपींना पकडण्यात नेरळ पोलिसांना यशघटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस खांडस गावात पोहोचले. तेव्हा जखमीला उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, जखमी शिवाजी पाटील यांचा या हाणामारीत मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना समजले. खून करून पळालेल्यांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवातके ली.४ मेच्या रात्री तीन जणांना ताब्यात घेतल्यानंतर ५ मे रोजी दिवसभरात सर्व ११ जणांना पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस