शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाराष्ट्र एटीएसनं दोन भावांच्या मुसक्या आवळल्या, 'सिमी'साठी करत होते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 18:36 IST

बंदी असलेल्या सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या दहशतवादी संघटनेचा अटक आरोपी सदस्य असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे२९ जुलै २००६ रोजी सिमी संघटने संबंधात नोंद झालेल्या गुन्हयात फरार असलेले इजाज अक्रम शेखआणि इलियास अक्रम शेख या बंधूंना गोपनिय माहितीवरून एटीएसने बहानपुर, मध्य प्रदेश आणि दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे.

मुंबई - २००६ सालच्या प्रकरणातील पाहिजे आरोपींना अखेर महाराष्ट्र एटीएसनेअटक केली आहे. ही अटकमध्य प्रदेशातील बहानपुर आणि दिल्ली येथून केली असून आरोपींची नावे इजाज उर्फ अझीझ अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख अशी आहेत. बंदी असलेल्या सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या दहशतवादी संघटनेचा अटक आरोपी सदस्य असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी ठाण्यात २००६ साली बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) अधिनियम-१९६७ अंतर्गत इजाजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९ जुलै २००६ रोजी सिमी संघटने संबंधात नोंद झालेल्या गुन्हयात फरार असलेले इजाज अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख या बंधूंना गोपनिय माहितीवरून एटीएसने बहानपुर, मध्य प्रदेश आणि दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. ट्रान्झिट रिमांडवरून त्यांना मुंबईत आणण्यात येत असून पुढील तपास सुरु आहे. 

सन २००१ पासून सिमी संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. २००६ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून नयानगर मिरारोड येथे धाड घातली असता एहतेशाम कुतुबुद्दीन सिध्दीकी याच्या घरी आक्षेपार्ह साहित्य मिळून आले होते. तसेच, या ठिकाणाहून बंदी घातलेल्या सिमी संघटना देशविरोधी काम चालू असल्याचे दिसून आले होते. यावरून दिनांक २९ जुलै २००६ रोजी त्यांच्याविरुद्ध बकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) अन्वये गुन्हा नोंद करुन त्याला अटक करण्यात आली होती. 

सदर गुन्हयाच्या तपासात शासनाने बंदी घातली असताना सुध्दा संघटनेसाठी सक्रिय असलेले आरोपी निष्पन्न झालेले होते. त्यापैकी अब्दुस सुभान कुरेशी उर्फ तौकीर, सफदर नागौरी यांना यापूर्वीच अटक करून आरोपपत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये इजाज शेख आणि इलियास शेख या बंधूंचा समावेश होता. ते सन २००६ पासून कुर्ला येथील राहत्या पाट्यावरून फरार होऊन ओळख लपवून वावरत होते. या गुन्हयातील मुख्य आरोपी एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी यास २४ ऑक्टोबर २०१६ साली ७ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. त्याचप्रमाणे १६ जुलै २०१६ ला मुंबईत ७ ठिकाणी झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातील गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसterroristदहशतवादीArrestअटकmira roadमीरा रोडMadhya Pradeshमध्य प्रदेशdelhiदिल्ली