शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ताे विश्वासू होता, म्हणून...; कांदिवली हत्याकांड रागाच्या भरात की पूर्वनियोजित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2022 06:52 IST

मालकिणीची हत्या, चालकाची चाैकशी

मुंबई : कांदिवली हत्याकांड हे रागाच्या भरात घडले की ते पूर्वनियोजित होते याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. त्यासाठी कुटुंबप्रमुख आशिष दळवी यांचा जबाब नोंदविण्यात येणार असून, त्यानंतरच या रहस्यमयी प्रकरणातील बरीच कोडी सुटण्यास मदत होणार आहे. मात्र पोलिसांना त्यांनी दिलेल्या माहितीत शिवदयाल सेन (६०) हा त्यांचा विश्वासू असल्यामुळे त्याला कुटुंबासोबत ठेवले होते असे म्हटले असून, सेनकडे सापडलेल्या सुसाईड नोटमधील मजकूर सध्या पडताळला जात आहे.

आशिष हे शुक्रवारी मुंबईत पोहोचले. पोलिसांना भेटल्यानंतर त्यांनी शताब्दी रुग्णालय गाठले. या घटनेमुळे त्यांना जबर धक्का बसला असून, याप्रकरणी सोमवारी पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी जबाब नोंदविल्याचे तपास अधिकारी म्हणाले. सेन माझा विश्वासू होता, म्हणून त्याला बायको, पोरांकडे ठेवले होते. गेली दहा वर्षे त्याने प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्याचे मुंबईत कोणीही नाही, अशी माहिती दळवी यांनी पोलिसांना दिली. 

घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहांची स्थिती आणि सुसाइड नोटवरून  किरण आणि मुस्कान यांची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर भूमी आणि सेन यांनी आत्महत्या केली, असा पोलिसांना विश्वास आहे. 

किरण आणि मुस्कानचा मृत्यू घटनास्थळावरून सापडलेल्या विळ्याने झालेल्या जखमांमुळे, तर भूमी आणि सेन यांचा मृत्यू श्वासोच्छ्वास थांबल्यामुळे झाला. गेली अनेक वर्षं बंद असल्याने या इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि आजूबाजूच्या कॅमेऱ्यांच्या मदतीने आत काय घडले हे तपासण्यात मदत होणार नाही. त्यानुसार इंदूर भेटीत काही संशयास्पद घडले का, याचा तपास सुरू आहे, असेही पोलिसांनी सांगितले.