शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विंडीज आव्हान देण्यास सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 05:22 IST

भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान कृत्रिम प्रकाशझोतात लढत होत असल्यामुळे मला २५ वर्षांपूर्वीच्या ‘हीरो कप’ स्पर्धेची आठवण झाली. दक्षिण आफ्रिका आणि भारत संघांदरम्यान उपांत्य फेरीच्या लढतीत भारतात प्रथमच फ्लडलाईट आणि रंगीत कपड्यात सामना खेळला गेला.

- सौरव गांगुली भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान कृत्रिम प्रकाशझोतात लढत होत असल्यामुळे मला २५ वर्षांपूर्वीच्या ‘हीरो कप’ स्पर्धेची आठवण झाली. दक्षिण आफ्रिका आणि भारत संघांदरम्यान उपांत्य फेरीच्या लढतीत भारतात प्रथमच फ्लडलाईट आणि रंगीत कपड्यात सामना खेळला गेला. ईडन गार्डनवरही अशा प्रकारचा हा पहिलाच सामना होता. या मैदानावर अंतिम लढतीत भारताने विंडीजचा पराभव केला होता. आता २५ वर्षांनंतर उभय संघांदरम्यान रविवारी टी-२० क्रिकेटची लढत रंगणार आहे.ईडन गार्डन टी-२० सामन्याचे यजमानपद भूषविण्यासाठी सज्ज आहे. भारताने कसोटी मालिकेत वर्चस्व गाजविल्यानंतर विंडीज संघानेवन-डे सामन्यांच्या मालिकेत थोडी चांगली कामगिरी केली. त्यांनीएक लढत टाय केली तर एकसामना जिंकला. अखेरच्या दोन सामन्यांत मात्र त्याला पराभव स्वीकारावा लागला. अखेरच्या दोन सामन्यात भारताने वर्चस्व गाजवले. टाय लढत आणि त्यानंतरचा पराभव यामुळे भारतीय संघाला इशारा देण्यास पुरेसा ठरला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात स्थान मिळाले. आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचा विचार करता रोहितला पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के करण्याची संधी आहे.विराट कोहलीसाठी ही मालिका स्वप्नवत ठरली असून तो हाच फॉर्म आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कायम राखण्यास उत्सुक असेल. निवड समितीने त्याला आॅस्ट्रेलिया दौºयासाठी फ्रेश ठेवण्यासाठी टी-२० मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.कसोटी व वन-डे क्रिकेटच्या तुलनेत विंडीजचा टी-२० संघ चांगला आहे. ईडन गार्डन्सची खेळपट्टीचांगली आहे. आंद्रे रसेल, किरोन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमेयर आणि शाई होप यांच्यासारखेफलंदाज भारतापुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम आहेत. याचमैदानावर त्यांच्या कर्णधाराने टी-२० विश्वकप स्पर्धेच्या अंतिम लढतीत चार षटकार ठोकले होते. टी-२० क्रिकेटमध्ये विंडीज संघ बलाढ्यआहे, याची भारतीय संघालाचांगली कल्पना आहे. या मालिकेच्या निमित्ताने युवा रिषभ पंतला चांगली संधी आहे. धोनीला पर्याय शोधणे सोपे नाही. पंत ही जागा भरुन काढण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. (गेमप्लॅन)

टॅग्स :India vs West Indiesभारत विरुद्ध वेस्ट इंडिज