शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

प्रेमाच्या आड आली म्हणून पोटच्या पोरीनं आईचा काटा काढला; सत्य ऐकून पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 22:34 IST

त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुरावे गोळा करण्यासोबतच प्रकरणाचा तपास सुरू केला

आग्रा -  उत्तर प्रदेशातील आग्रा येथील व्यापारी अंजली बजाज यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. घटनेनंतर महिलेची मुलगी फरार आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेल्या मुलीचा प्रियकर प्रखर गुप्ता याने पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली असून, मुलीने आपल्या आईच्या हत्येचा कट कसा रचला हे त्याने सांगितले आहे.

हत्येनंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला असता प्रखर आणि अंजलीच्या अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार अंजली आणि त्यांच्या पतीलाही कळला. याच कारणावरून पालकांनी मुलीला प्रखरला भेटण्यास मनाई केली होती. अशा स्थितीत मुलीने प्रियकरासह मिळून आईला तिच्या मार्गावरून दूर करण्याचा भयंकर प्लॅन केला.

'मुलीने आई-वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले'प्लॅनिंगचा एक भाग म्हणून प्रखरने गंजदुंडवारा येथील आपल्या ओळखीच्या सहकाऱ्याला पैशाचे आमिष दाखवून कटाचा भाग बनवला. यानंतर ८ जून रोजी प्रखर, त्याचा मित्र शिलू आणि अंजलीच्या मुलीने प्लॅनिंगनुसार आई आणि वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. जिथे संधी मिळताच प्रखर आणि शीलूने मुलीच्या आईचा खून केला. यानंतर मृतदेह जागीच टाकून ते पळून गेले.

त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुरावे गोळा करण्यासोबतच प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी रविवारी दोन्ही आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तसेच आरोपीच्या सांगण्यावरून या घटनेतील एक चाकू आणि रक्ताने माखलेला टॉवेल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक दुचाकीही जप्त केली आहे.

'आई मला घ्यायला वनखंडी महादेव मंदिरात ये'बुधवारी अंजलीची मुलगी शास्त्रीपुरमहून बाजारात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. बराच वेळ घरी न परतल्याने आईने शोधाशोध सुरू केली. काही वेळाने मुलीचा निरोप आला की आई मला घेण्यासाठी वनखंडी महादेव मंदिरात ये. दरम्यान मुलीने वडिलांना फोनवर दुसऱ्या ठिकाणी बोलावले. यावर ते पत्नीला मंदिरात सोडून तिथे गेले. त्यानंतर मुलीने वडिलांना फोन करून घरी पोहोचल्याची माहिती दिली. यानंतर पती उदित पत्नीला घेण्यासाठी वनखंडी महादेव मंदिरात पोहोचला मात्र ती तेथे आढळली नाही.

मुलीच्या कटात इकडे तिकडे पळत उदित घरी परतला. तेथे पत्नी न सापडल्याने त्यांनी पोलिस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी शोध सुरू केला आणि रात्री उशिरा काकरैथा येथील ग्रामस्थांनी पोलिसांना महिलेचा मृतदेह जंगलात पडल्याची माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले आणि मृतदेह अंजलीचा असल्याचे समजले.