शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत झाला जोरदार राडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 06:19 IST

भीतीने विद्यार्थी बसले लपून : कुलगुरू कार्यालयावर एका गटाकडून दगडफेक

लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी (जि. अहमदनगर) : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात रविवारी अधिकृत व अनधिकृत विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. अनधिकृत गटाच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी अधिकृत विद्यार्थ्यांचा गट थेट कुलगुरू कार्यालयात लपून बसला. हे समजताच अनधिकृत गटाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. सुरक्षारक्षक व विद्यापीठ प्रशासनाने हस्तक्षेप करून त्यांच्यातील वाद मिटविला.

  कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यापीठात देशभरातून   विद्यार्थ्यांची ऑनलाईन निवड केली जाते. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांना ७० हजार रुपये शुल्क भरावे लागते. विद्यापीठात एकूण १६८ प्रवेश मर्यादा आहे. प्रवेशित विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहतात. या विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये शेकडो विद्यार्थी अनधिकृतरीत्या राहत आहेत. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून रात्री वादाची ठिणगी पडली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी वसतिगृहापासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला. या मुलांना मारण्यासाठी अनधिकृत विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर दगडफेक केली. सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केला. 

विद्यार्थ्यांनी घेतले स्वत:ला कोंडूनदरम्यान, रविवारी अधिकृत प्रवेशित विद्यार्थ्यांनी स्वत:ला काेंडून घेत आंदाेलनाची भूमिका घेतली. कुलगुरूंनी स्वत: लक्ष घालावे, अशी त्यांची मागणी हाेती; पण कुलगुरू तब्येतीच्या कारणामुळे विद्यार्थ्यांना भेटणार नाहीत हे निश्चित असल्याने सायंकाळी विद्यार्थी वसतिगृहामध्ये गेले.दरम्यान,या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती प्रहार जनशक्तीचे आप्पासाहेब ढूस यांनी दिली.

अनधिकृत विद्यार्थ्यांचा आकडा ५०० वरराहुरी कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये विविध स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अनधिकृतपणे अनेक विद्यार्थी राहत आहेत. अशा अनधिकृतपणे राहत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५०० पेक्षा अधिक असल्याचे अधिकृत विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 

 काही परीक्षांच्या काळात बाहेरचे विद्यार्थी येथे येतात.  विद्यार्थ्यांमध्ये अंतर्गत वाद हाेते. आता ते वाद मिटविले आहेत.- महानंद माने, कुलमंत्री, राहुरी कृषी विद्यापीठ