शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

"भाऊ आणि वहिनीने त्रास दिला, घराबाहेर काढलं..."; सुसाईड नोट लिहून पती-पत्नीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 19:00 IST

Crime News : एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुर्ग जिल्ह्यातील भिलाई परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे.

नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुर्ग जिल्ह्यातील भिलाई परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन वेगवेगळ्या सुसाईड नोट सापडल्याची माहिती मिळत आहे. दोघांनीही आपल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक परिस्थिती आणि मोठ्या भाऊ आणि वहिनीने त्रास दिल्यामुळे कंटाळल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी दोघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार यादव आणि त्यांची पत्नी सुनीता हे एका भाड्याच्या घरामध्ये राहत होते. आधी ते आई-वडिलांसोबत एकत्र राहायचे. पण नंतर मोठा भाऊ आणि वहिनीसोबत वाद होऊ लागले. यामुळे वडिलांनी त्यांना घरातून बाहेर काढलं होतं. यानंतर त्यादोघांनी एका भाड्याच्या घरामध्ये आपला संसार सुरू केला. लॉकडाऊनमध्ये सुशीलची नोकरी गेली. घरामध्ये पैसे नसल्याने पती-पत्नीतही वाद होऊ लागले. अचानक एक दिवस सकाळी खूप उशीर झाला तरी दोघांनी देखील घराचा दरवाजा उघडला नाही. 

घर मालकाने दरवाजा उघडून पाहिलं असता हे दोघंही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांना तपासादरम्यान घरामध्ये सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये मोठा भाऊ आणि वहिणीमुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या एका नोटमध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण दिलं आहे. मोठा भाऊ आणि वहिनीमुळे आमच्या कुटुंबात फूट पडली. आईवडील लांब गेले आणि त्यामुळेच पालकांनी आम्हाला घराबाहेर काढलं असं देखील सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी