शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

दुहेरी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल; पाच आरोपींना अटक, तिघे फरार

By अनिल गवई | Updated: July 2, 2023 14:11 IST

याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तीन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

खामगाव : शेतीच्या वादातून चिंचपूर येथे शनिवारी झालेल्या दुहेरी हत्येप्रकरणी हिवरखेड पोलीसांनी सात आरोपींविरोधात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तीन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

याप्रकरणी शेख जावेद खान अल्यारखाँ रा. चिंचपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नातेवाईक असलेल्या सात जणांनी मोहम्मद खाँ तुराबखा, शेख कासम शेख जान मोहम्मद, शरीफाबी तुराबखा, शकीलाबी अल्यारखाँ यांच्या अंगावर मिरची पावडर फेकून लाठ्या काठ्यांनी, चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले. तर, मोहम्मद खाँ तुराबखा, शेख कासम शेख जान मोहम्मद यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जिवाने ठार मारल्याचे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी सात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, उर्वरित तीन आरोपींचा हिवरखेड पोलिस शोध घेण्यात येत आहे.

आधी टाकली मिरची पावडर, नंतर केला हल्लाशेतीचा बळजबरीने ताबा घेण्यासाठी आरोपींनी नातेवाईक असलेल्या चौघांच्या डोळ्यावर आधी मिरची पूड फेकली. त्यानंतर शस्त्राने सपासप वार केले. त्यामुळेच घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

यांच्यावर दाखल झाला गुन्हासे. मुक्तार से.सैद्, से. मुश्ताक से. मुक्तार, से. सलमान से. मुक्तार, से.राजु से. रज्जाक सर्व रा. चिचपूर, कलीमखाँ सत्तारखाँ, रशीद खाँ सत्तारखॉ, बशीरखाँ सत्तारखॉ रा. मेहकर अशा सात जणांवर भादंवि कलम ३०२, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, १२०ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी