शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मध्यरात्री नवविवाहित महिलेने केला 'असा' कांड; पतीसह संपूर्ण घर हैराण, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 18:19 IST

बिहारमध्ये राहणाऱ्या सविताच्या आई-वडिलांना आणि नातेवाइकांना फोन केला पण कोणीही फोन उचलत नाही.

शाहजहांपूर - जिल्ह्यातील तिल्हार इथं लग्नाला १५ दिवस झालेल्या नवरीनं असा कांड केला ज्यानं नवऱ्यासह सासरच्यांची झोप उडाली. घरातील सर्व रोकड घेऊन नवरी पळाली. ही मुलगी बिहारमध्ये राहणारी होती. नवरीच्या या कृत्यानंतर पती आणि सासरच्यांनी पोलीस ठाण्यात चोरीबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर मुलीचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी बिहार गाठले. 

बांधा गावातील रहिवासी नरेश जाटव यांनी सांगितले की, आम्ही २२ जानेवारी रोजी मोठा मुलगा वेदपाल याचे लग्न पश्चिम चंपारण (बिहार) येथील सविता कुमारीसोबत केले होते. सविता ही नरेशच्या भावाच्या मेहुणीची मुलगी. त्याने हे लग्न लावून दिले होते. रविवारी रात्री त्याची पत्नी रचना, मुलगी उर्मिला आणि मुलगा वेदपाल, सून सविता घरी होते असं त्यांनी सांगितले. 

रात्री एक वाजता वधू घरी होतीमध्यरात्री सविता दागिने आणि पाच हजार रुपये घेऊन घराबाहेर निघून गेली. तिल्हार येथील उर्समध्ये मी खेळण्यांचे दुकान थाटले होते. सोमवारी सकाळी सहा वाजता मला फोन आला, सविता रात्री दागिने आणि पैसे घेऊन घरातून निघून गेल्याचं सांगण्यात आले. रात्री एक वाजेपर्यंत सविता घरातच असल्याचे सांगितले. सर्वजण गाढ झोपेत गेल्यानंतर ती दागिने व पैसे घेऊन निघून गेली.

नरेशने सांगितले की, त्याने बिहारमध्ये राहणाऱ्या सविताच्या आई-वडिलांना आणि नातेवाइकांना फोन केला पण कोणीही फोन उचलत नाही. तर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी नातेवाईक बिहारला गेले आहेत. अद्याप कोणताही रिपोर्ट दाखल झालेला नाही अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक यतेंद्र यांनी दिली.