शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आंबेगाव हादरले! दोघांच्या भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्याचा खून; गंभीर जखमीचा ८ दिवसांनी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 15:17 IST

हिललाईन पोलिसांनी अभिमन्यू भाग्यवंत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. हिललाईन पोलीस ठाण्याचे वारिष्ट पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी या घटनेतील आरोपी अभिमन्यू भाग्यवंत याला अटक केली.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाणे हद्दीतील आंबेगाव मध्ये अभिमन्यू भाग्यवंत व गंगाराम भाग्यवंत यांच्यातील भांडणात मध्यस्थी करायला गेलेले काथोड भाग्यवंत यांना अभिमन्यू भाग्यवंत याने २० मे रोजी जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या काथोड त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला. 

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेगावात एका शुल्लक कारणावरून २० मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता एकमेकांचे भावबंध असलेले अभिमन्यू भाग्यवंत व गंगाराम भाग्यवंत यांच्यात भांडण सुरू होते. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी ५३ वर्षीय काथोड भाग्यवंत हे गेले होते. यावेळी मध्यस्थी करण्याचा राग अभिमन्यू भाग्यवंत यांला आल्याने, त्याने लाकडी दांडक्याने काथोड भाग्यवंत यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या काथोड यांना सुरवातीला शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात, त्यानंतर कळवा ठाणे रुग्णालय व ठेथुन सायन मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. गेले सात दिवस उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा अखेर मृत्यू झाला. 

हिललाईन पोलिसांनी अभिमन्यू भाग्यवंत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. हिललाईन पोलीस ठाण्याचे वारिष्ट पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी या घटनेतील आरोपी अभिमन्यू भाग्यवंत याला अटक केली. असुन न्यायालया समोर उभे करण्यात येणार आहे. अधिक तपास पोलिस करीत करीत आहेत

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर