शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

विनयभंगातील आरोपीने न्यायालयात उभा केला चक्क बोगस जामीनदार; आधारकार्डद्वारे फसवणूक

By नामदेव भोर | Updated: September 30, 2022 17:59 IST

मयत शेतकऱ्याच्या सातबारा

नाशिक : पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक आरोपीने न्यायालयात चक्का बोगस जामीनदार उभा करून न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक करीत जामीन मिळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर राजेंद्र हिरावत (२५, रा. हिरावत चाळ, सुदर्शन कॉलनी दत्तनगर, पेठरोड पंचवटी) याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणात १५ डिसेंबर २०१२ पासून ते २९ सप्टेंबर २०२२ कालावधीत जामीनदार म्हणून सहायक अधीक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुरू आहे. या खटल्यात आरोपी मयूर राजेंद्र हिरावत याने जामीन मिळविण्यासाठी गणपत भिका जाधव (रा. गंगापूर गाव, नाशिक ) हे २ डिसेंबर २०१४ रोजी मयत झालेले असतानाही त्यांच्या जमिनीचा सातबारा व आधारकार्डचा १५ डिसेंबर २०२० रोजी न्यायालयात ४० ते ४५ वयाव्या व्यक्तीला जामीनदार म्हणून सहायक अधीक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालयात उभा करून स्वत:चा जामीन करून घेत न्यायालयाची दिशाभूल करून फसवणूक केली. या प्रकरणात मयूर राजेंद्र हिरावत व गणपत भिका जाधव यांच्याऐवजी न्यायालयात उभा राहिलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिशाभूल व फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक