शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नोटाबंदीवेळी 123 कोटींचा घोटाळा केला; सोने व्यापाऱ्याने पत्नी, मुलीवर गोळी झाडून जीवन संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 10:07 IST

तीन वर्षांपूर्वी झालेल्या नोटाबंदीवेळी नीरज यांनी वेगवेगळ्या प्रकारांनी 123 कोटी रुपयांची अफरातफर केली होती

मथुरा : मथुरामध्ये बुधवारी एका व्यापाऱ्याचा त्याच्या पत्नी, मुलीसह मृतदेह एक्स्प्रेस वेवर कारमध्ये सापडला होता. व्यापारी नीरज अग्रवाल यांनीच पत्नी आणि मुलीला आधी गोळी मारली आणि नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. नोटाबंदीवेळी त्यांनी 123 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे धक्कादायक कारण समोर येत आहे. 

तीन वर्षांपूर्वी झालेल्या नोटाबंदीवेळी नीरज यांनी वेगवेगळ्या प्रकारांनी 123 कोटी रुपयांची अफरातफर केली होती. यामुळे त्यांच्याविरोधात आयकर विभाग, कमर्शिअल टॅक्स आणि अन्य विभागांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांना ही आत्महत्या वाटत असली तरीही त्यांच्या नातेवाईकांना हत्या असल्याचे वाटत आहे. 

2018 मध्ये आयकर विभागाने नीरज यांच्या आरएस बुलियन आणि ज्वेलर्सवर छापा टाकला होता. यावेळी नोटाबंदीच्या काळात त्याने वेगवेगळ्या खात्यांमध्ये 123 रुपये भरले होते. हा पैसा त्याने अनेक काळेधन असललेल्या व्यक्तींकडून कमिशनवर व्हाईट करून देण्याच्या बोलीवर घेतला होता. तसेच या व्यक्तींना त्याने सोने खरेदी केल्याची पावत्या दिल्या होत्या. हे सोने त्यांने मुंबईतील एका व्हॅनिटी ज्वेलरकडून खरेदी केल्याचे दाखविले होते. मात्र, चौकशीवेळी हा ज्वेलर 2012 मध्येच बंद झाल्याचे पुढे आले होते. 

नीरजच्या वडिलांनी सांगितले की, नीरजवर दोन वर्षांपूर्वीही हल्ला झाला होता. अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात तो वाचला होता. 

टॅग्स :Note BanनोटाबंदीIncome Taxइन्कम टॅक्स