शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

घोलप-गायकवाडचे यश

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील श्री. साईनाथ कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी शास्त्र शाखेची विद्यार्थिनी अश्विनी दिलीप घोलप हिने द्वितीय क्रमांक, तर हायस्कूलचा ओम लक्ष्मण गायकवाड याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यांना ज्येष्ठ साहित्यिक लहु कानडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याबद्दल पी.एच. गायकवाड, ॲड. शंकरराव माने, प्राचार्य संपतराव काळे आदींनी त्यांचे कौतुक केले.

अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील श्री. साईनाथ कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी शास्त्र शाखेची विद्यार्थिनी अश्विनी दिलीप घोलप हिने द्वितीय क्रमांक, तर हायस्कूलचा ओम लक्ष्मण गायकवाड याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यांना ज्येष्ठ साहित्यिक लहु कानडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याबद्दल पी.एच. गायकवाड, ॲड. शंकरराव माने, प्राचार्य संपतराव काळे आदींनी त्यांचे कौतुक केले.
---------
शिवसेनेतर्फे कार्यक्रम
अहमदनगर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त नगर शहर शिवसेनेच्यावतीने सोमवारी (दि.२३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बसस्थानकाशेजारी असलेल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रबोधन यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप चितळे रोडवरील शिवसेना कार्यालयाजवळ होणार आहे. जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेसाठी २८ जानेवारीपर्यंत निबंध सादर करायचे आहेत. अधिक माहितीसाठी शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.