शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

राष्ट्रीय विद्यार्थी संसद भाग २

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

चौकटनिवडणुका सुरू करण्याची मागणीउद्घाटन सत्रादरम्यान विद्यार्थी निवडणुका परत सुरू करण्यात याव्यात ही मागणी मान्यवरांकडून उपस्थित करण्यात आली. मनीष अवस्थी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रभारी कुलगुरू डॉ.देशपांडे यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. निवडणुकांच्या माध्यमातून महाविद्यालयांत चुकीच्या गोष्टींचा शिरकाव होत होता, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना बंद ...


चौकट
निवडणुका सुरू करण्याची मागणी
उद्घाटन सत्रादरम्यान विद्यार्थी निवडणुका परत सुरू करण्यात याव्यात ही मागणी मान्यवरांकडून उपस्थित करण्यात आली. मनीष अवस्थी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रभारी कुलगुरू डॉ.देशपांडे यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. निवडणुकांच्या माध्यमातून महाविद्यालयांत चुकीच्या गोष्टींचा शिरकाव होत होता, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना बंद करण्यात आले. परंतु आता यासंदर्भात सकारात्मक विचार करत आहे अशी चर्चा आहे असे निकम म्हणाले.

चौकट
शिक्षेची अंमलबजावणी तातडीने व्हावी
अनेक वर्षे खटला चालल्यानंतर गुन्हेगारांना फाशी देण्यात येते, परंतु प्रत्यक्षात शिक्षेची अंमलबजावणी होण्यास वेळ लागतो यासंदर्भात ॲड.उज्ज्वल निकम यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी यावर आपले परखड मत व्यक्त केले. शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. यासंदर्भात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.