शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आणखी एक प्रताप! महाभागांनी धरणातील लाखो लीटर पाणी वाया घालवले; कारण ऐकून संताप येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 14:11 IST

बादलखोल वन्यजीव अभयारण्य, जो जशपूरचा भाग आहे, जिथे हत्ती मोठ्या संख्येने फिरत असल्याच्या बातम्या येतात

रायपूर - कांकेर जिल्ह्यात अधिकाऱ्याने लाखो लीटर पाणी वाया घालवण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात धरणातील पाणी विनाकारण उपसा केल्याची घटना घडली आहे. वन्यजीव ज्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात तिथे काही महाभागांनी ताजे मासे पकडण्याच्या हेतूने लाखो लीटर पाणी वाया घालवले. 

वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जशपूर जिल्ह्यातील बगिचा विकास गटातील बादलखोल वन रिझर्व्हमध्ये गायलुंगा गावाजवळ लाखो लीटर पाण्यासाठी स्टॉप डॅम बांधण्यात आला होता, मात्र उपद्रवी लोकांनी गेट उघडून लाखो लिटर पाणी बर्बाद केले. या धरणात सुमारे ६ फुटांपर्यंत पाणी असून धरणातून पाणी ओसंडून वाहत होते. धरणात ३०० मीटर लांबीपर्यंत पाणी होते. या अभयारण्यात असणाऱ्या वन्य प्राण्यांबरोबरच आजूबाजूच्या गावातील गुरेही उन्हाळ्यात येथे पाणी पिण्यासाठी येत असत, मात्र आता धरणातून सर्व पाणी वाहून गेले आहे, त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावांमध्ये शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पाण्याच्या शोधात हत्ती गावात घुसण्याची भीतीबादलखोल वन्यजीव अभयारण्य, जो जशपूरचा भाग आहे, जिथे हत्ती मोठ्या संख्येने फिरत असल्याच्या बातम्या येतात. हत्तींचा कळप येथे नेहमीच ये-जा करत असतो. अशा स्थितीत स्टॉप डॅममधून पाणी वाया गेल्याने आता त्या भागात पाणी पिण्यासाठी येणारे वन्यप्राणी आता गावाकडे येऊ शकतात. बादलखोलच्या या जंगलात अनेक प्रकारचे वन्यजीव आहेत, ज्यामध्ये हरीण, हिरणे, अस्वल, नीलगाय, वाघ अशा प्रजाती मोठ्या प्रमाणात आहेत.

मासेमारीसाठी पाणी घालवले वायापरिसरात राहणारे आदिवासी कधीच अशी कृत्ये करत नाहीत असे जाणकारांचे मत आहे. निश्‍चितच काही टवाळखोरांनी केलेले हे कृत्य आहे. कारण जंगलात राहणारा एक मोठा आदिवासी समूह उन्हाळ्यात पाण्यावर अवलंबून असतो आणि त्यांची मासेमारीची परंपरा म्हणजे बनशी खेळणे, जाळे टाकणे अशी आहे.  पाणी वाया घालवणे, वाहत्या पाण्यातून मासेमारी न करणे हे ते करणार नाहीत असं स्थानिकांनी सांगितले.